शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चार ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द

By admin | Updated: March 21, 2015 01:05 IST

जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींची निवडणूक पुढील आठवड्यात होणार आहे. यामध्ये समाविष्ट

हालचालींना वेग : तिवसा, भातकुली, धारणी, नांदगाव खंडेश्वरमध्ये प्रशासकीय राजवटअमरावती : जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींची निवडणूक पुढील आठवड्यात होणार आहे. यामध्ये समाविष्ट चार तालुक्यांच्या मुख्यालयी ‘क’ वर्ग नगरपंचायती स्थापित होणार असल्याने या चार ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द केल्याचे आदेश कोणत्याहीक्षणी धडकणार आहेत. या ग्रामपंचायतींवर प्रशासकीय नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा २० मार्चनंतर होणार आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी केली आहे. निवडणुकीसाठी १ हजार ७७३ वॉर्डांची निर्मितीदेखील करण्यात आली आहे. त्यानुसार या चार ग्रामपंचायती वगळता अन्य ठिकाणी निवडणुकीच्या हालचालींना गती आली आहे. निवडणूक होणाऱ्या ग्रापंची तालुकानिहाय संख्या४जिल्ह्यात ५५२ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ४६, भातकुली ३५, नांदगाव खंडेश्वर ५२, चांदूररेल्वे २८, तिवसा २८, धामणगाव रेल्वे ५१, अचलपूर ४०, चांदूरबाजार ४२, दर्यापूर ४८, अंजनगाव सुर्जी ३४, मोर्शी ३९, वरुड ४१, धारणी ३४, चिखलदरा २० अशी ग्रामपंचायतींची संख्या आहे.