शहरं
Join us  
Trending Stories
1
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
2
Marathi News LIVE: सीमेवर कुंपण घालण्यासाठी बीएसएफला जमीन देण्यास पश्चिम बंगाल सरकारची मान्यता
3
हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
4
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
5
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
6
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
7
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
8
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
9
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
10
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
11
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
12
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
13
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
14
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
15
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
16
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
17
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
18
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
19
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
20
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
Daily Top 2Weekly Top 5

तिवसा परिसरात हरभऱ्याचे पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST

सतत चार वर्षांपासून शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहेत. यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे खरिपातील सर्वच पिके हातची ...

सतत चार वर्षांपासून शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहेत. यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे खरिपातील सर्वच पिके हातची निघून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगामात प्रथम मूग, उडीद पिकावर अज्ञात विषाणूने आक्रमण केल्याने काहीच हाती आले नाही. त्यानंतर परतीच्या पावसाने सोयाबीनची नासाडी केली. शेतकऱ्यांचे भरवशाचे पीक असलेल्या कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादन घटले. यामध्ये शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यानंतर मोठ्या हिमतीने पैशांची उसनवारी करून रब्बी हंगामात पेरणी केली. सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने हरभरा व गहू पिकांची पेरणीही वाढली. मात्र गत दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या धुक्यामुळे हरभऱ्याचे पीक धोक्यात सापडले आहे.

(फोटो)

हरभऱ्याची फूलगळती सुरू!

ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याची फूलगळती वाढली आहे. फूलगळती रोखण्यासाठी शेतकरी फवारणी करीत असून, उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.