शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘फोर-जी’चे खोदकाम बंद करण्याचा आदेश!

By admin | Updated: July 9, 2016 01:02 IST

महापालिकेचा निर्णय : महापौरांनी दिले निर्देश

अकोला: ऐन पावसाळ्य़ात शहराच्या विविध भागात एअरटेल कंपनीने सुरू केलेल्या खोदकामाला खुद्द महापालिका प्रशासनानेच ह्यब्रेकह्णलावला. महापौर उज्ज्वला देशमुख यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मोबाइल कंपनीला काम बंद करण्याचा आदेश शुक्रवारी प्रशासनाने जारी केला.अकोलेकरांना ह्यफोर-जीह्णसुविधा उपलब्ध क.रून देण्यासाठी एअरटेल कंपनीच्यावतीने शहरात खोदकाम केले जात आहे. मनपासोबत केलेल्या करारनाम्यानुसार कंपनीने रस्त्यांची तोडफोड न करता ह्यएडीडीह्ण मशीनद्वारे खोदकाम करणे अपेक्षित होते. काही भागात मजुरांच्या मदतीने खोदकाम करण्याचाही करारात समावेश आहे. मनपाच्या निकषांकडे दुर्लक्ष करत तसेच ऐन पावसाळ्य़ात कंपनीने मजुरांच्या मदतीने खोदकाम सुरू ठेवले. यामुळे रस्त्यावर मातीचे ढीग साचून पावसामुळे चिखल निर्माण होत असल्याचे चित्र ठिकठिकाणी समोर आले. यादरम्यान, कंपनीने शहरात सर्वत्र मशीनद्वारे खोदकाम करण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकांनी लावून धरली होती. यापूर्वी नगरसेवक अजय शर्मा, सुनीता अग्रवाल, सागर शेगोकार यांनी मनपाकडे रीतसर तक्रारी केल्या. नगरसेवकांच्या तक्रारीनुसार प्रशासनाने कंपनीला नोटीस जारी केली होती. तरीही कंपनीने खोदकाम सुरूच ठेवल्यामुळे अखेर महापौर उज्ज्वला देशमुख यांनी गुरुवारी प्रशासनाला पत्र दिले. या पत्राची दखल घेत शुक्रवारी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी एअरटेल कंपनीला तूर्तास काम बंद करण्याचा आदेश जारी केला. मनपाच्या निर्णयावर आश्‍चर्य!कंपनीच्या खोदकामावर महापौरांसह भाजप नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला. महापौरांनी प्रशासनाला पत्र दिल्यानंतर प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रशासनाने धक्कातंत्राचा वापर करीत थेट काम बंद करण्याचा आदेश दिल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. प्रशासन व सत्ताधार्‍यांमधील ही मनोमिलनाची नांदी तर नसावी, याबद्दल तर्क वितर्कांना ऊत आला आहे.