शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

कांदा बीजोत्पादन पेरणीलाही विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 1:44 PM

अवकाळी पावसामुळे बीजोत्पानाचा कांदा पेरणीला विलंब झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अकोेला: जिल्ह्यात कांदा उत्पादन वाढत आहे; परंतु अवकाळी पावसामुळे बीजोत्पानाचा कांदा पेरणीला विलंब झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.जिल्ह्यात कांदा पिकाचे क्षेत्र वाढत आहे. त्याला शेतकरी गटदेखील कांदा लागवडीसाठी पुढे आले आहेत. शेतकरी गटांनी कांदा लागवड करू न भरघोस उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात कांदा हे भाजीपाला पीक दुर्मीळ होत चालले असताना, कृषी विभागाच्या पुढाकाराने पुन्हा कांदा बहरला असून, कांदा उत्पादनासाठी शेतकरी गट तयार झाले आहेत. कांदा बीजोत्पादनपासूनदेखील चांगले उत्पन्न मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी त्याकडेही वळला आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे लागवडीस एक महिना उशीर झाला आहे. अकोला तालुक्यातील शिवापूर, चिखलगाव, कापशी, माझोड आदी गावच्या शेतकऱ्यांनी बीजोत्पादनासाठी कांदा लागवड केली आहे.जिल्ह्यात कांदा उत्पादन वाफा पद्धतीने घेतले जाते. या पिकातून चांगला लाभ होत असल्याने शेतकरी गटांनी अल्पकाळात भरघोस उत्पन्न देणाºया या पिकावर लक्ष केंद्रित केले आहे. इतरही नावीन्यपूर्ण पिके घेण्याचा संकल्प शेतकरी गटांनी केला आहे. शेतकरी गटांना कांदा बीजोत्पादनासाठी मदत केली तसेच कृषी विभागाने काढलेल्या कांद्याच्या साठवणुकीसाठी कांदा चाळीला प्रोत्साहन दिले आहे. या जिल्ह्यात कांदा चाळी निर्माण करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुुळे कांदा उत्पादक शेतकºयांच्या आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून, कांदा पिकाचे क्षेत्र पुन्हा वाढणार असल्याचा विश्वास शेतकºयांना आहे. कांदा साठवून ठेवण्यासाठी शेतकºयांनी कांदा चाळी तयार केल्या आहेत. यासाठी कृषी विभागाने शेतकºयांना मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी