शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

साईराजनगर येथे शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:33 IST

सरपंच डॉ. डोंगरे म्हणाले, स्वत:पेक्षा इतरांच्या कल्याणासाठी जीवन जगलेले छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष ठरले. सर्वसमाजाला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य ...

सरपंच डॉ. डोंगरे म्हणाले, स्वत:पेक्षा इतरांच्या कल्याणासाठी जीवन जगलेले छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष ठरले. सर्वसमाजाला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केले. ज्या वयात महाराजांनी किल्ले, गड जिंकले त्या वयातील आजचे युवक मोबाईलमध्ये गुरफटले आहेत. शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊन युवकांनी जीवनात वाटचाल करण्याची गरज आहे. एकहाती सत्ता मिळाल्याने सहा महिन्यांत नवनागपूरचे चित्र बलदणार आहे. नवगापूरच्या मूलभूत समस्यांकडे बारकाईने लक्ष देणार आहे. पाणी किमान तीन दिवसाआड तरी मिळेल याबाबत नियोजनाकडे लक्ष घालणार आहे, असे डोंगरे म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल साळवे यांनी केले. संदीप गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला रहिवासी सुहास अकडकर, रुपेश हिवाळे, योगेश घोलप, मोहन गायकवाड, लोंढे, नवनाथ दागंट, प्रकाश भालेराव, अशोक झुंबड, नंदलाल पाल, सामबिहारी राय, सागर कोरे, गौरव काकडे, कार्तिक भालसिंग, राहुल गवळी, राजू दावभट, समर्थ गरुड, तसेच महिला बहुसंख्येने उपस्थित होते.