शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीही माझे फोन टाळतात

By admin | Updated: August 3, 2014 01:09 IST

अहमदनगर : मी आयुष्यातले ५३ वर्षे राजकारणात घातले. सर्व पदे उपभोगले. आता कुठलीच राजकीय अपेक्षा राहिली नाही.

अहमदनगर : मी आयुष्यातले ५३ वर्षे राजकारणात घातले. सर्व पदे उपभोगले. आता कुठलीच राजकीय अपेक्षा राहिली नाही. पण नगर तालुक्यात इतकी भयावह दुष्काळजन्य स्थिती असताना त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील तिनही मंत्र्यांना रोज फोन करतो, पण ते साधा माझा फोनही घेत नाहीत. आता जाऊन त्यांचे पाय धरणार असे उद्विग्न व भावनाविवश प्रतिक्रिया चार वेळा आमदार व दोनदा खासदार राहिलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके यांनी दिली.अमृत महोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर आलेल्या शेळके यांनी नगर तालुक्यातील निवडक पत्रकारांशी वार्तालाप केला. ते म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून नगर तालुक्यात सातत्याने दुष्काळ पडतो. अकोले तालुका सोडला तर जिल्ह्यात सर्वत्र अशीच दुष्काळजन्य परिस्थिती आहे. तालुक्यातील सर्व पाझर तलाव, नाला बंडींग कोरडे आहेत. पाण्याचे उद्भव ही कोरडेठाक पडलेत. जनावरांना खायला आता चारा राहिला नाही. हे जिल्ह्यातील तिनही मंत्र्यांना दिसत नाही का? असा सवाल करून ते म्हणाले की, शेतकरी मेल्यावर हे त्यांच्याकडे लक्ष देणार आहेत का? बाबुर्डी घुमटच्या ग्रामस्थांनी पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जागा दिली. त्याचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून धूळखात पडून आहे. जिल्ह्यातील मंत्र्यांना फोन केला तर साधा माझा फोनही घेत नाहीत. ५३ वर्षे राजकारणात घालून हे माझ्या वाट्याला येत असेल तर सर्वसामान्यांची स्थिती कशी असेल? जनावरांच्या छावण्या, चारा डेपो तातडीने सुरू करण्यासाठी मी आता मुंबईत जाऊन मंत्र्यांचे पाय धरणार आहे. यावेळी शेळके यांचे संपतराव म्हस्के, बाळासाहेब हराळ, किसनराव लोटके, ज्ञानदेव दळवी, मामा भालसिंग, मथुजी आंधळे, सुधीर भद्रे, भगवान बेरड, बाबासाहेब गुंजाळ उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘गरज सरो वैद्य मरो’नगर तालुक्याच्या एकीची हाक आता फक्त निवडणुकांसाठी दिली जात आहे. मात्र ‘त्यांच्या’ सोयीचे असले की एकी, काम झाले तर बेकी, अशी गरजेपुरती नगर तालुक्याची एकी मान्य नसल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले.