शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीचे पाणी पेटण्याची चिन्हे

By admin | Updated: June 1, 2014 00:23 IST

श्रीगोंदा : कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांनी प्रतिष्ठापणाला लावल्याने घोडचे आवर्तन सुटले.

श्रीगोंदा : कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांनी प्रतिष्ठापणाला लावल्याने घोडचे आवर्तन सुटले. मात्र पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली कुकडीच्या चाव्या जिल्हाधिकार्‍यांकडे दिल्या. त्यामुळे कुकडीच्या आवर्तनावर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. भविष्यात कुकडी लाभक्षेत्रात पाणी पेटण्याची चिन्हे आहेत. आॅक्टोबर २०१३ मध्ये झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घोडची चार व कुकडीची तीन आवर्तने सोडण्यावर शिक्कामोर्तब झाले. कुकडी व घोड दोन्ही प्रकल्प आठमाही आहेत. हे प्रकल्प शंभर टक्के भरलेली असताना घोडची चार तर कुकडीची तीन आवर्तने सोडण्याविषयी झालेल्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यकत होत आहे. दरम्यान, घोड धरणाचे आवर्तन सोडण्यासंदर्भात लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकार्‍यांनी जी सकारात्मक भूमिका घेतली तिचे लाभक्षेत्रातून स्वागत होत आहे. कुकडी प्रकल्पातील पावणेतीन टीएमसी उपयुक्त पाणीसाठा तसेच पिंपळगाव जोगेमधील तीन टीएमसी पाणीसाठा विचारात घेऊन कुकडीचे चौथे आवर्तन शक्य होते, परंतु आवर्तनाचा चेंडू जिल्हाधिकार्‍यांच्या कोर्टात टोलवण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)शेतकर्‍यांना फटका कुकडीच्या आवर्तनाचा डांगोरा पिटला जातो. राजकारणाच्या पोळ्या भाजून घेतल्या जातात. मात्र कुकडीचे आवर्तन कधीच वेळेत सोडले जात नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसतो. शफीक शेख, शेतकरी, लोणीव्यंकनाथदुटप्पी भूमिका कशासाठी? घोड व कुकडी प्रकल्पात पंधरा टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असताना जिल्हाधिकारी घोडचे शेतीसाठी आवर्तन सोडण्यास परवानगी देतात, मग कुकडीचे आवर्तन सोडण्यावर दुटप्पी भूमिका कशासाठी? मधुकर शेलार, शेतकरी, बेलवंडी