शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हार शिवारात १९६ हेक्टर्समधील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 15:47 IST

कोल्हार : कोल्हार भगवतीपूर परिसरात २० सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हार बुद्रुक शिवारातील सुमारे ४६० शेतकºयांच्या १९६ हेक्टर्स क्षेत्रातील पिकांचे ...

ठळक मुद्दे२० सप्टेंबरची अतिवृष्टीघास व कपाशीला सर्वाधिक फटका

कोल्हार : कोल्हार भगवतीपूर परिसरात २० सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हार बुद्रुक शिवारातील सुमारे ४६० शेतकºयांच्या १९६ हेक्टर्स क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. १०२ हेक्टर्स क्षेत्रातील घासपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.घासपिकांसह नुकसान झालेल्या इतर पिकांचे पंचनामेही कृषी विभागाने पूर्ण केले आहेत. कोल्हार बुद्रुक शिवारातील नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे कृषी सहाय्यक डी. सी. तांबे, तलाठी जाधव व ग्रामविकास अधिकारी पी.ए. सुकेकर यांच्या पथकाने पूर्ण केले. त्यानुसार १०२ हेक्टर्स घासपिकाच्या खालोखाल सुमारे ५४ हेक्टर्स क्षेत्रातील सोयाबीन व ४० हेक्टर्स क्षेत्रातील कपाशी पिकांचे नुकसान झाले आहे.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कोल्हार भगवतीपूर येथे भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकºयांच्या व्यथा समजावून घेतल्या. तसेच महसूल विभागाच्या अधिकाºयांना नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर तहसीलदारांनी त्वरित कार्यवाही करुन महसूल व कृषी खात्याची संयुक्त पथके नियुक्त केली. या पथकांना कोल्हार बुद्रुक, भगवतीपूर, पाथरे, हणमंतगाव व लोणी शिवारातील नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.