पावसामुळे बिहारचं जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 04:28 PM2017-08-22T16:28:27+5:302017-08-22T16:30:50+5:30

मुसळधार पावसाने बिहारमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.

पुराचा फटका बसलेल्या लोकांना रांग लावून जेवण मिळवावं लागतं.

राज्यात एकुण 2569 सामुदायिक स्वयंपाकघर सुरू करण्यात आली असून त्यामध्ये 4 लाख 92 हजार 174 लोकांचं जेवण बनवलं जातं.

बिहारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथिल घरांचं मोठं नुकसान झालं आहे.