भारतीय फुटबॉल संघ आशिय कप 2019च्या प्रवेश फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 04:03 PM2017-10-12T16:03:20+5:302017-10-12T16:05:24+5:30

कॅप्टन सुनील छेत्रीच्या कॅप्टन्सीमध्ये भारताने शानदार खेळी करत मकाऊ संघाला नमवलं.

भारताने 4-1 ने मकाऊ संघाचा पराभव केला. सामन्यानंतर खेळाडुंनी एकच जल्लोष केला.

मकाऊचा पराभव करत भारतीय फुटबॉल संघाने आशिया कपच्या क्वालिफाय राऊंडमध्ये प्रवेश केला.

क्वालिफायचा हा सामना 2019मध्ये होणार आहे.