पावसाळ्यात कुठे वादळाने रस्त्यावर झाड कोसळल्यास ते हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून तत्काळ मदत उपलब्ध होणार आहे. यावर्षीपासून शासनाने सुरू केलेल्या द्विवार्षिक देखभाल-दुरुस्ती कंत्राटाचा हा चांगला परिणाम मानला जात आहे. ...
महामंडळाची महाकाय बस जेव्हा खेड्यातल्या निमूळत्या रस्त्यावरून जाते, तेव्हा अख्खा रस्ता बंद होतो. पण गावकरी कधी ओरडत नाही. मात्र, अशाच एका रस्त्यावर गावकऱ्यांनी लग्नाचा मांडव घातला, म्हणून चक्क महामंडळाच्या बसला परत फिरावे लागले. ...
गेल्या आठ वर्षांपासून अर्धांगवायू आजाराच्या संकटाने येथील तोडसाम कुटुंब हैराण आहेत. पती आणि कमावता मुलगा खाटेवर पडून असल्याने वृद्ध महिलेची जगण्या आणि जगविण्यासाठी धडपड सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी या कुट ...
येथील नगरपरिषदेने आरक्षित केलेला नवरगाव धरणातील जलसाठा संपला असून त्यामुळे वणी शहरावरील जलसंकट अधिक गडद झाले आहे. आरक्षित पाण्यापैकी उरलेले शेवटचे ०.२६ दलघमी शुक्रवारी नवरगाव धरणातून सोडण्यात आले असून हे पाणी सोमवारी मध्यरात्रीपर्यंत निर्गुडा नदीत पो ...
दरवर्षी मे-जून महिन्यात कपाशी बियाणे कंपन्यांचा धुमाकूळ सुरू असतो. मात्र गेल्या वर्षी बोंडअळीने कहर केल्याने यावर्षी तालुक्यात कपाशीचा पेरा घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच बियाणे कंपन्यांनीही जाहिरातीचा धुमधडाका सुरू केला नाही. ...
खासगी शाळांवरील शिक्षकांना नव्या शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थी मिळवण्याचे ‘टार्गेट’ देण्यात आले. त्यामुळे नोकरी वाचविण्यासाठी या शिक्षकांची धडपड सुरू आहे. तालुक्यात कॉन्व्हेंट, सीबीएससी, संस्था मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे विद्यार्थी संख्येचा प्रश्न ब ...
पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात आवाज उठवत युवक काँग्रेसने ‘भडका तेल मोदी फेल’ हे अभिनव आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी वाहनधारकांना आणि पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी केली. दरवाढी बाबत शासनाचे उपहासात्मक आ ...
सीआयडीच्या अमरावती येथील पथकाने थेट महासंचालकांच्या आदेशावरून स्थानिक धामणगाव रोडचा मटका अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर जिल्हाभरातील तमाम अवैध धंदे बंद होतील, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा महासंचालकांनाही जुमानत नसल्याचे स ...
एमआयडीसीतील फिल्टर प्लाँटमधून टंचाई काळात तातडीने शुद्ध पाणी पुरविण्यासाठी ४० लाखाची पाईप लाईन टाकण्यात आली. लोहारा, सुयोगनगर, दर्डानगर टाकीतून पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही यवतमाळकर टीमने जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले. ...
तालुक्यातील पडसा येथे बौद्ध विवाह मेळाव्यात ६८ आंतरजातीय जोडप्यांसह एकूण ३९५ जोडपी विवाहबद्ध झाली. महानंदा प्रतिष्ठानद्वारे २९ मे रोजी पडसा येथे २४ व्या बौद्ध विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...