जिल्ह्यातील रेतीघाटांची मुदत सप्टेंबरमध्ये संपली. त्यानंतर नव्याने रेतीघाटांचा लिलाव झाला. त्यालाही न्यायालयातून स्थगिती मिळाली आहे. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत रेतीघाटांची सुरक्षा करण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेवर आहे. ...
अनुदानाच्या मागणीसाठी जवळपास दरवर्षी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक परीक्षेवर बहिष्काराची भाषा करतात. मात्र, यंदा विभागातील चक्क ‘फुल्ल पगारी’ शिक्षकांनीच अघोषित बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे. ...
उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८संचालकासाठी झालेल्या निवडणूकीचा निकाल आज सायंकाळी जाहीर झाला . या निवडणुकीत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन पॅनलने १८ पैकी १o जागा जिंकून वर्चस्व प्रस्तापित केले. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. सोमवारी मतमोजणीनंतर १८ पैकी १० जागांवर काँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले. शिवसेना-भाजपा युतीने सात जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला. ...
नगरपरिषदेच्या गाळ्यांचे नुतनीकरण बेकायदेशीररित्या झाले आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, असा प्रस्ताव खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केला आहे. मात्र मंत्रालयस्तरावर गेली १५ महिन्यांपासून हा प्रस्ताव मार्गी लागण्याच्या प्रतीक्षेत आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना आयईटीईचा इनोव्हेशन मीट पुरस्कार प्राप्त झाला आहे. यात संगणक अभियांत्रिकी विभागाची दिव्या सोढा व परमाणु व दूरसंचार विभागाचा प्रसाद नीलजकर यांचा समावेश आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारपासून आर्णीतून सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो पदयात्रा सुरू केली. यात्रा सुरू करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारला थापा मारणे बंद करा, असा इशारा दिला. ...
भाजपा लोकसभा व विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर आणि शिवसेनेला सोबत घेऊनच लढविणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. ...
येत्या जानेवारीमध्ये यवतमाळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात पहिल्यांदाच वऱ्हाडातील भाषा, संस्कृती व एकंदरच वऱ्हाडी जगण्याची तऱ्हा केंद्रस्थानी राहणार आहे. ...
समकाळात निर्माण होणारी आव्हाने व या देशातील शोषक वर्गाने निर्माण केलेली आधुनिक शोषण व्यवस्था, इथला आंबेडकरी माणूसच उद्ध्वस्त करु शकतो. ही व्यवस्था उलथवून टाका, असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत, ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ.अशोक पळवेकर यांनी केले. ...