तालुक्यातील देऊरवाडी येथे वाढीव गावठाणला अखेर मंजुरी मिळाली. यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या जागेचा प्रश्न सुटला असून या कुटुंबांना लवकरच लीजपट्टे वाटप केले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देऊरवाडी येथे ७० च्यावर कुटुंबे वास्तव्य करीत आहे ...
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा नियोजन समितीने विविध यंत्रसामग्री खरेदीसाठी चार कोटी रूपये मंजूर केले आहे. २०१८-०१९ या आर्थिक वर्षात महाविद्यालय प्रशासनाने विविध प्रकाराच्या ३३ मशनरी खरेदीचा प्रस्ताव दिला आहे. ...
दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करीत अनेक हात गुंतले आहेत. एसटी बस ही यासाठी हक्काचे वाहन झाले आहे. चंद्रपूर आगाराच्या वाहकालाच दारू तस्करी करताना रंगेहात अटक करण्यात आली. ...
शहरात जीवन प्राधिकरणच्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे विविध आजारांची लागण झाली आहे. वापरण्यायोग्यही पाणी जीवन प्राधिकरण देत नाही. दूषित पाणीपुरवठा तत्काळ थांबवून नियमित शुद्ध पाणी द्यावे, या मागणीसाठी सलग दुसऱ्या दिवशीही जीवन प्राधिकरण कार्यालयावर संतप्त न ...
पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळीत कुठलीही आर्थिक अडचण भासू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष तसदी घेतली आहे. वेतनासह सर्व भत्ते ३० आॅक्टोबरच्यापूर्वीच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा व्हावे असे प्रयत्न केले जात आहे. ...
गतवर्षी नरकचतुर्दशीला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. प्रत्यक्षात दुसरी नरकचतुर्दशी आली तरी कर्जमाफीमधील पात्र शेतकºयांची यादी लागली नाही. ...
वीजचोरी आणि थकीत वसुलीसाठी वरिष्ठांनी इशारा देऊनही महावितरणचे वीज चोरीकडे दुर्लक्ष होत आहे. ग्राहकांनी वारंवार तक्रार करूनही महावितरणच्या कामात सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे. ...
कळंब तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. ही दहशत कायम असतानाच गावामध्ये १४ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. मध्यरात्रीपर्यंत गावात वीज नसल्याने गावकरी भयग्रस्त आहेत. अखेर गावकऱ्यांनी गुरूवारी वीज कंपनीवर बाईक मोर्चा काढून ऊर्जा राज्यमंत्र्यांसह ...