लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजला असून यवतमाळ-वाशीम मतदारसंघासाठी येत्या ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
सेवानिवृत्त कर्मचारी हे पोलीस विभागाचाच भाग असून भविष्यात निवडणूक, सण-उत्सवातील बंदोबस्तासाठी त्यांची मदत घेतली जाईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले. ...
दहा-पंधरा वर्षापूर्वी शेती आणि शेतकऱ्यांची जी अवस्था होती, ती आज राहिलेली नाही. शेतीत आज गुंतवणूक जास्त आणि मोबदला कमी झाल्याने शेती फायदेशीर ठरत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, वाढती महागाई, कौटुंबिक गरजा, लोकसंख्या, व्यावसायिक शिक्षणाचा अभाव आदी ब ...
सर्वाधिक ग्राहकसंख्या असलेल्या आयडिया कंपनीचे मोबाईल नेटवर्क पूर्णत: कोलमडले आहे. एक मिनिटही कॉल चालत नाही, सातत्याने कॉलड्रॉप होतात, त्याचा आर्थिक भुर्दंड बसतो, अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात मोबाईलच्या एकूण ग्राहकांपैकी ८० टक्के ग्राहक आत ...
विदर्भाचे आराध्य दैवत चिंतामणीच्या मूर्तीला विजया-दशमीच्या मुहूर्तावर ५१ किलो चांदीपासून आकर्षक तेवढाच मोहक साज (प्रभावळ) करण्यात आला होता. आता त्यात आणखी २१ किलो चांदीपासून बनविलेल्या विविध आभूषणांची भर पडली आहे. ...
प्रत्येक जिल्हास्तरावरील बालसंरक्षण कक्षातील कार्यरत कर्मचाऱ्यांना कमी करून ‘आउटसोर्सिंग’द्वारे नवी पदभरती करण्याचा निर्णय महिला व बालविकास खात्याने घेतला होता. अशी ‘बाह्यस्थ’ पदभरती अवैध असल्याचा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने यापुढे कंत्राटी तत्वावर ...
दोषारोपपत्र न्यायालयात सादर होत नाही तोपर्यंत गुन्हा अथवा कोर्ट केस दाखल आहे, असे म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुºहेकर यांनी एका तहसीलदाराच्या राजकीय सोईने झालेल्या बदलीप्रकरणात दिला आहे. ...
शहरातील गांधी चौकातील नगर परिषदेचे १६० गाळे तातडीने रिकामे करून ते गाळे जाहीर लिलाव करून ३० वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्यात यावे, असा आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी जाहीर केला आहे. ...
पानगळ ही वृक्षांच्या जीवनातील एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेला वृक्ष ठरावीक ऋतुमध्ये वठलेला दिसतो. त्यानंतर त्याला नवे कपोल फुटतात. समशीतोष्ण प्रदेशात हा कालावधी शरद ऋतूचा असतो, तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळ होते. ...
तालुक्यातील मुर्धोणी येथे मोलमजुरीसाठी आलेल्या एका इसमाने त्याच्या पत्नीचा दगडाने ठेचून खून केला होता. घटनेपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर शनिवारी जेरबंद करण्यात वणी पोलिसांना यश आले. ...