एसटी बसमध्ये उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या तांत्रिक बिघाडाकडे यंत्र विभागाचे दुर्लक्ष सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी करळगाव घाटात तीन बसेस ब्रेकडाऊन झाल्या. यातील प्रवाशांना उन्हात उभे राहून दुसºया बसची प्रतीक्षा करावी लागली. ...
दुचाकी व चारचाकी वाहनांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. वाहन चोरीपासून तर अपघात थांबविण्यापर्यंत कारगर ठरणारी प्रणाली या वाहनांमध्ये वापरण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ नंतर तयार झालेल्या सर्व दुचाकी व चारचाक ...
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच जिल्हा परिषदेतील तीन सभापतींवरील अविश्वासाचा फैसला होणार आहे. शिवसेना-भाजपने आणलेल्या अविश्वास ठरावावर ३ मे रोजी निर्णय होणार असल्याने सर्व जिल्ह्याचे लक्ष जिल्हा परिषदेकडे लागले आहे. ...
जिल्ह्यातील ७५५ गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाईची स्थिती निवारण्यासाठी ६६४ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने एक आराखडाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे ग्रामपंचायतींनी सादर केला आहे. या विहिरी अधिग्रहित करण्यासाठी कायदेशीर ...
कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासारखी स्थिती नसताना पोलीस अधीक्षकांनी नियमांना बगल देऊन तातडीने केलेले सहायक पोलीस निरीक्षकाचे निलंबन मुंबई ‘मॅट’ने बेकायदेशीर ठरवून रद्द केले. ...
‘हायब्रीड अॅन्यूईटी’ अंतर्गत राज्यात दहा हजार कोटी रुपयांचे रस्ते बांधले जात आहे. या रस्त्यांच्या गुणवत्तेवर आता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाऐवजी खासगी कन्सलटंटचे रोड इंजिनिअर (अथॉरिटी इंजिनिअर्स) नजर ठेवणार आहेत. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे आदिवासी मुलींवर घडलेल्या अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद यवतमाळातही उमटले. यातील नराधमांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करीत आदिवासी बांधवांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात किमान २५ टक्के व्हीव्हीपॅटची तपासणी व त्यातील चिठ्ठ्यांची मतमोजणी करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसने निवडणूक विभागाकडे केली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी मतदान पार पडले. ...
शहरातील दारव्हा मार्गावर असलेल्या लोहारा एमआयडीसी परिसरात २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. जळालेला मृतदेह असल्याने घातपात घडविल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
गेली काही महिने काहीसे शांत असलेल्या गुन्हेगारी वर्तुळात पुन्हा जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ते पाहता लगतच्या भविष्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहे. अशाच टोळीशी कनेक्ट असलेल्या १८ ते २० वर्ष वयाच्या १५ ते २० नवख्या सशस्त्र तरु ...