अवघ्या दीड महिन्यानंतर शैक्षणिक सत्र संपणार आहे. मात्र, उन्हाळी सुटीतही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दररोज पुरविण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. राज्यातील ४० हजार २८८ शाळांना त्याचा लाभ होणार आहे. ...
तालुक्यात गौण खनिजाचे खुलेआम अवैध उत्खनन सुरू आहे. गौण खनिज वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडत असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विविध विकास कामांसाठी गौण खनिजाचे उत्खनन केले जाते. ...
कापूस हंगाम संपण्याच्या तोंडावर आता अचानक कापसाच्या भावात वाढ झाली आहे. वणीतील खासगी बाजार समितीत बुधवारी पाच हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल भावाने कापसाची खरेदी करण्यात आली. ...
कधीकाळी उत्पन्नाच्या बाबतीत जिल्ह्यात अव्वल राहिलेले यवतमाळ ‘एसटी’ आगार आज सर्वात मागे गेले आहे. वरिष्ठांचे नियंत्रण सुटल्याने या आगाराचा कारभार ढेपाळला आहे. नादुरुस्त बसेसची वाढती संख्या, कामगारांचा तुटवडा आदी कारणांमुळे बसफेऱ्या रद्द होण्याचे प्रमा ...
जिल्ह्यात अनेक भागात गारांसह बुधवारी सायंकाळी वादळी पाऊस झाला. काही ठिकाणी तुरळक तर कुठे जोरदार सरी कोसळल्या. वणी परिसरात तुरळक गार पडली. राळेगाव तालुक्यातील खैरीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. ...
वैशाली येडे यांच्या पतीने सात वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांना दोन मुले असून त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत. तसेच एका वर्षापासून त्या नाटक क्षेत्राशी निगडीत आहेत. ...
येथील बहुचर्चित नगर पालिकेचे गाळे प्रकरण आचारसंहितेत अडकले आहे. आता मुख्याधिकाऱ्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागविले आहे. गाळे रिकामे करण्याचे आदेश नगर विकासमंत्र्यांनी दिल्यानंतर या प्रकरणात आता राजकीय दबाव येत असल्याचा आरोप केला ...
येथील तालुका विधिसेवा समितीतर्फे न्यायालयात घेण्यात आलेल्या लोकअदालतीत १६० प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीतून ५१ लाखांची वसुली करण्यात आली. या लोकअदालतीत प्रलंबित प्रकरणे व दाखल पूर्वप्रकरणे ठेवण्यात आली. ...