वैशाली येडे या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील असून त्या यवतमाळ जिल्याच्या कळंब तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने ७ वर्षांपूर्वी सततची नापिकी व कर्जास कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली होती. दुःखावर मात करत वैशाली यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी ...
ठरवून दिलेल्या वेळेत रेतीची वाहतूक न करता स्वत:च्या सोयीने रेती नेणाऱ्या पाच ट्रॅक्टर व एक हायवा ट्रक, अशा सहा वाहनांना वणीचे एसडीओ व तहसीलदार यांनी ताब्यात घेतले. बुधवारी सायंकाळी अचानक झालेल्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले असून कारवाई होताच ...
संशोधन कार्यात शिक्षकांचा सहभाग वाढावा, पीएच.डी. अभ्यासक्रमाद्वारे दर्जेदार संशोधनावर भर द्यावा, असे प्रतिपादन आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) भारत सरकारचे माजी अध्यक्ष डॉ. एस.एस. मंठा यांनी केले. ...
हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी काही कालमर्यादा असते. मात्र यवतमाळ शहरासाठी सुरू असलेल्या ‘अमृत’ योजनेच्या कंत्राटदाराने याचे भानच ठेवलेले नाही. त्यांच्या कामाची कासवालाही लाजवेल एवढी कमी गती आहे, असे म्हणावे लागेल. या योजनेच्या कामांमुळे शहराचा ‘व ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने सामूहिक विवाह मेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवसात होणारे ५०० शुभमंगल लांबणीवर पडले आहे. ...
सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती करण्यासाठी शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या शिबिराला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी यवतमाळात झालेल्या शिबिरात १४० शिक्षकांचे पे-फिक्सेशन करण्यात आले. ...
मार्च अखेरच्या हिशेबासाठी जिल्ह्यातील बाजार समित्या पुढील आठ दिवस बंद राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर शेतमाल विक्रीचा पेच निर्माण झाला आहे. मार्च महिन्यात पूर्ण वर्षभराचा हिशेब जुळविला जातो. ...
लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून तब्बल ३८ जणांनी नामांकने दाखल केली आहेत. जनसेवेचा तथाकथित वसा घेऊन निवडणुकीच्या रणात उतरलेल्या या उमेदवारांची संपत्ती मतदारसंघातील मतदारांच्या एकूण संख्येच्या कितीतरी पट जास्त आहे, हे विशेष. ...
लोकसभा निवडणुकीच्या नामांकनासाठी यवतमाळ-वाशिम मतदारसंघात आज अखेरच्या दिवशी काँग्रेस, शिवसेना व प्रहारने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तर प्रहारने रक्तदान, बैलबंडी रॅली, निवडणूक निधीसाठी झोळी असा अभिनव प्रयोग करून नागरिकांचे लक्ष वेधले. ...