सन्मानधन योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जाणार आहे. लाभार्थी निवडीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. राज्यभरातील ९४ लाख शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. ...
मानधन वाढविण्याच्या मागणीसाठी सोमवारी शालेय पोषण आहार शिजविणाºया महिलांनी धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. ...
दिव्यांग मुलांना शिक्षणासाठी इतरत्र पाठविण्यासाठी पालक तयार नसतात. यामुळे चार भिंतीतच या मुलांचे आयुष्य बंदिस्त होते. मात्र जिल्ह्यातील ६१ मोबाईल टिचरमुळे आता अशा मुलांच्या आयुष्याला नवी दिशा मिळत आहे. जिल्ह्यातील सात हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ ...
लगतच्या सावरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी शिक्षकाच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात पालकही सहभागी झाले होते. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात सुरू असलेला गोंधळ थांबविण्याचे आव्हान वरिष्ठांपुढे आहे. विविध कारणांमुळे रद्द होणाऱ्या बसफेऱ्या, वाढलेले ब्रेकडाऊन यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, शिवशाही बसचे अधिक शेड्यू ...
नगपरिषदेचे नियोजन कोलमडले असून यवतमाळातील कचरा कोंडी काही केल्या सुटण्यास तयार नाही. यामुळे त्रस्त नगरसेवकांनी अखेर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे साकडे घातले आहे. सोमवारी १५ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध मागण्याचे निवे ...
विजेचे बिल भरणे म्हणजे रांगेत उभे राहणे आलेच. महावितरणचे कार्यालय असो किंवा बिल संकलन केंद्र असो, प्रत्येक वेळी तासभर तरी उभे राहिल्याशिवाय बिल भरता येत नाही. मात्र, आता महावितरणनेच तोडगा काढला आहे. ...
तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पीक विमा भरपाईसह विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पीक आणेवारी ५० टक्केच्या आत असल्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला होता. ...
समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पुरविल्या जाणाऱ्या स्वाध्याय पुस्तिका आणि पुस्तके वापराशिवाय रद्दीत जात आहे. मागील २७ मार्च रोजी यवतमाळ शहरात वर्ग ८ च्या इतिहास-नागरिकशास्त्र विषयाच्या हजारो सिलबंद स्वाध्याय पुस्तिका प्लेट निर्मिती का ...