यवतमाळचे बसस्थानक राज्यातील उत्तम दर्जाचे बसस्थानक म्हणून नावारूपाला येणार आहे. तसे नियोजन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे. १२ कोटी रूपयांचा निधी खर्च करून हे बसस्थानक जुन्या जागेवर उभारले जाणार आहे. ...
अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर प्राधान्यक्रमात आपले नाव यावे यासाठी नागरिकांची तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. तसेच नवीन कार्ड काढण्यासाठी आणि नावे टाकण्यासाठी तसेच जीर्ण झालेले कार्ड बदलून घेण्यासाठी झुंबड उडत आहे. ...
टपाल वाहतुकीची नोंद आगार पातळीवर घेतली जाते. टपालथैलीची ने-आण झाली असल्यास त्याची नोंद टी-२ए या रजिस्टरवर संबंधित लिपिकाकडून घेतली जाते. पगार देयक तयार करताना वाहकाला नोंदीनुसार टपालभत्ता दिला जातो. परंतु टपालभत्त्याची नोंद घेतली जात असली तरी वाहकांन ...
यवतमाळ तालुक्यातील कापरा, चिचघाट, हिवरी, मारेगाव तालुक्यातील बोटोणी, घाटंजी तालुक्यातील जांब, कळंब तालुक्यातील नांझा, अंतरगाव, राळेगाव तालुक्यातील किन्हीजवादे, पांढरकवडा तालुक्यातील कारेगाव, झरी तालुक्यातील शिबला येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोलर ...
रात्री यवतमाळ येथे परत येत असताना वडगाव फाट्याजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. घटनेची माहिती होताच नागरिकांनी त्यांना उपलब्ध साधनाद्वारे यवतमाळ येथे हलविले. रात्री ३ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ...
सरकारने या भागात आयआयटी, आयआयएसईआर या संस्था स्थापन कराव्या, अशी मागणी चक्क ६७ शास्त्रज्ञांनी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या मोहिमेला विदर्भातून मोठा प्रतिसादही मिळतो आहे. ...
फवारणीच्या विषबाधेचे प्रमाण राज्यभरात वाढत आहे. अशा स्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांचे प्राण वाचविण्यासाठी पाम इंजेक्शनचे अँटी डोज राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांकडे पाठविण्यात आले आहेत. ...
पेन्शनवाढीच्या मुद्द्यावर हैदराबाद येथील ‘सीबीटी’च्या बैठकीत न्याय देऊ असे आश्वासन दिल्यावरही श्रम मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी बगल दिल्याचा आरोप राष्ट्रीय संघर्ष समितीने केला आहे. ...
घाबरलेल्या शेतकऱ्यांनी मिळेल ते सापळे लावून बोंडअळी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. बाजारात गेल्या पाच-सात वर्षांपासून वेगवेगळ्या कंपनीचे सापळे दोन ते पाच हजार रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. परंतु यावर्षी विद्यापीठाने सोलर लाईट ट्रॅप बनवून ते बाजारात ...