महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सव्वा लाख कामगारांना वेतनवाढ तडजोडीच्या बैठकीची प्रतीक्षा आहे. वेतन करारावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कामगार संघटनेने महामंडळ अध्यक्ष तथा परिवहनमंत्र्यांना जून महिन्यात पत्र दिले आहे. ...
शहराची हद्दवाढ झाल्यामुळे यवतमाळलगतच्या सात ग्रामपंचायती नगरपालिकेत विलीन झाल्या. तेथील दैनंदिन सोयीसुविधांची देखरेख नगरपालिकेकडे आली असली, तरी शिक्षण मात्र अद्यापही जिल्हा परिषदेच्याच अखत्यारित आहे. ...
बाभूळगाव तालुक्यातील खर्डा प्रकल्पात नवीन नियोजनानुसार प्रत्यक्ष बुडीत क्षेत्र सोडून इतर शेतजमिनीवर असलेल्या निर्र्बंधात शिथिलता आणणे तसेच बेंबळा प्रकल्पांतर्गत पुनर्वसनासंदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आढावा बैठक घेतली. ...
तालुक्यातील वडकी-खडकी आणि खैरी ते माढळी रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. याच मार्गाने मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येणार आहे, हे विशेष. त्यामुळे या मार्गाची आता तातडीने दुरूस्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
नेर तालुक्यातील माणिकवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाºया मांगलादेवी येथील आरोग्य उपकेंद्र सलाईनवर आहे. मांगलादेवीसह लगतच्या मांगुळ, कुºहेगाव, चिखली(कान्होबा) या गावातील नागरिक याठिकाणी उपचारासाठी येतात. ...
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शाळेवर शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी विद्यार्थी व पालकांनी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागासमोर ठिय्या दिला. दुपारी विद्यार्थी व पालकांनी वऱ्हांड्यातच भोजनही केले. ...
शासनाने विम्यातून सोयाबीन आणि कपाशी या मुख्य पिकांना वगळले. या दोन्ही पिकांचा पीक विम्यात समावेश करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. ...
येथून ४७ यात्रेकरून पवित्र हज यात्रेसाठी रवाना झाले. त्यांना एका कार्यक्रमात सर्वधर्मीय समाजबांधवांनी निरोप दिला. यावर्षी शासनाच्या हज कमिटी व खासगी टुर्सद्वारे अनेक यात्रेकरू पवित्र हज यात्रेला जात आहे. ...
नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे उमरखेड ते महागाव दरम्यानचे काम अत्यंत संथगतीने होत आहे. ठिकठिकाणी गोदकाम असल्याने या मार्गावर अपघात नित्याचीच बाब झाली आहे. प्रशासन व कंत्राटदार कंपनी या सर्व प्रकाराकडे डोळे मिटून बघत आहे. ...
वयोवृद्ध नसतानाही ज्येष्ठ नागरिकांची प्रवास सवलत लाटणाऱ्यांना चाप लावण्यासाठी एसटीने स्मार्ट कार्ड योजना आणली. स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठीही काही महाभागांनी चक्क आधार कार्डावरील आपले वय वाढवून घेतल्याची बाब पुढे आली आहे. ...