ग्रामीण भागात गावठी दारू मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मद्यशौकिनांची संख्याही प्रचंड झाली आहे. गणपती, गौरी सण-उत्सवाच्या काळात तरी पोलीस प्रशासनाने या प्रकारावर पायबंद घालणे गरजेचे आहे. मात्र दारू विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे सध्याचे ...
पेसा अंतर्गतच्या या गावांना आता उपजीविकेकरिता सन्मानाचा हा मार्ग शासनाने उपलब्ध करून दिला आहे. ग्रामसभा, वनहक्क समितीच्या माध्यमातून गावकऱ्यांना, आदिवासींना विकासाचा मार्ग खुला केला आहे. गरज आहे ती आता त्यांनी सामूहिकपणे कार्यप्रवण होण्याची. ...
यवतमाळचे कारागृह दोन हेक्टरमध्ये आहे. या कारागृहाची क्षमता २०८ कैद्यांची आहे. मात्र, या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त कैदी असतात. यामुळे सुविधा अपुऱ्या पडतात. खास करून महिलांच्या बराकींमध्ये उपाययोजनांची गरज आहे. नाविन्यपूर्ण योजनेमधून महिला बराकी दुरूस् ...
तब्बल २०१२ पासून बंदी घालण्यात आलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. ऐन शिक्षक दिनीच या बंदीचे दार राज्य शासनाने उघडले असून पाच हजार ५१ शिक्षकांंना नियुक्ती पत्रही वाटप केले आहे. ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी ही धडक कारवाई केली. त्यामुळे गाव प्रशासनाच्या यंत्रणेत खळबळ निर्माण झाली आहे. एम.पी. यमतकर, व्ही.ए. बेदरकर, बी.बी. सुर्ये व अनिल श्रीराम निळे अशी या ग्रामसेवकांची नावे आहेत. ...
जलाल ढाबा-औंढा-माळेगाव-शेंबाळपिंपरी-पुसद-गुंज-खडका, पुसद-दिग्रस ३० किलोमीटर, मंगरुळपीर मार्ग २५ किलोमीटर व दारव्हा-नेर ३० किलोमीटर अशा एकूण १७५ किलोमीटर रस्ता बांधकामाचे कंत्राट कल्याण येथील किशोर खुबचंदाणी यांच्या ईगल कन्ट्रक्शनला मिळाले आहे. या काम ...
यवतमाळ भाजी मंडी मित्र परिवाराने मागील सात वर्षांपासून १६ भाज्या मोफत वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात यावर्षी कापडी पिशव्यांची भर पडली. दोन टन १६ भाज्या मोफत वाटण्यात आल्या. या कार्यात १५० कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. भाज्या म ...
जुळ्या भावांपैकी करणला आदिलाबाद येथे कामासाठी का पाठविले असा प्रश्न गुरुवारी रात्री अर्जुनने मोठा भाऊ गोपाल यास विचारला. यावेळी गोपाल हेडफोन लावून मोबाईलवर गाणे ऐकत होता. अर्जुनने विचारलेल्या प्रश्नाकडे गोपालचे लक्षच नव्हते. मात्र आपल्या प्रश्नाला गो ...
मतदार संघातील प्रत्येक तालुका मुख्यालय, गावखेड्यात बॅनर, पोस्टर्स आदींवर हे इच्छुक उमेदवार झळकत आहे. सणांच्या शुभेच्छांसह कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्याने मतदारांना उपकृत करण्याची एकही संधी सोडण्यास हे उमेदवार विसरत नाही. ...