भाजपचे राळेगाव विधानसभा प्रमुख म्हणून व वरध जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे पास झाले आहेत. त्यांच्या झाडगावातही मोठे मताधिक्य मिळाले आहे. उषाताई भोयर यांनी जळका जिल्हा परिषद गटातून, शीला सलाम यांनी जळका पंचायत समिती गण, प्रशांत तायडे यांनी झाडगाव ...
प्रत्येक कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक नगरपरिषदेला उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. मात्र पांढरकवडा नगरपरिषदमध्ये पंतप्रधान आवास योजनेचे काम अंत्यत संथगतीने सुरू असल्याने या योजनेच्या लाभार ...
पूस धरणात परतीच्या पावसामुळे ८० टक्के जलसाठा निर्माण झाला असून त्याचबरोबर इसापूर धरणातसुद्धा ५५ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात भरपूर पाऊस पडत असल्याने पैनगंगा नदीवर असलेल्या इसापूर धरणात पाण्याचा ओढा चालूच आहे. इसापूर धरण हे मोठे धरण असून यावर व ...
यवतमाळ विभागात ४० ते ५० चालकांना शिवशाही बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महामंडळाच्या स्वमालकीच्या शिवशाही त्यांना चालवायच्या आहेत. या बसची लांबी इतर बसच्या तुलनेत मोठी आहे. चालविण्यासाठी जड आहे. रचना वेगळ्या प्रकारची असल्याने चालक गोंधळतात ...
जिल्ह्यातील संवदेनशील ठिकाणी शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावला होता. पोलिसांची पूर्णवेळ गस्त होती. शनिवारी सकाळी अयोध्या निकालाबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. चहाटपऱ्या व चौकांमध्ये निकालाबाबत चर्चेचे फड रंगले. मात्र या ...
या कापसात २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत ओलावा आहे. ओलावा असलेल्या कापसाचे जिनिंगच होत नाही. हा कापूस सडतो. त्यातून सुतही निघत नाही. यामुळे खरेदी झालेला कापूस व्यापाऱ्यांनी जिनिंगमध्ये वाळू घातला आहे. यातून जिनमध्ये पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिलेली नाही. ...
राज्यभरात परतीच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीचा कहर सुरूच आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांनी केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार ५५ लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. ...
तालुक्यातील संपूर्ण पंचनामे करण्यासाठी १५ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतातच पीक कसे ठेवायचे, याबाबत संभ्रमावस्था आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर लक्ष देण्यासाठी प्रशासनाला सवड नाही. राजकीय कलगीतु ...
हमीभाव अथवा ५१०० क्विंटलने कापूस खरेदी सुरू करावी, या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांनी चक्काजाम केले. व्यापाऱ्यांनी केवळ ४१०० ते ४२०० रुपये दराने खरेदी सुरू केल्याने शेतकरी संतापले. कापूस विक्रीसाठी आलेल्या बैलगाड्या आणि इतर प्रकारच ...
चर्चा सुरू असताना डॉ.येडशीकर यांनासुद्धा बोलाविण्यात आले. दरम्यान कार्यालय अधीक्षक गणेश श्रीहरी उत्तरवार यांना ओपीडीच्या वेळेबाबत चर्चा करण्यासाठी अधिष्ठातांनी आपल्या कक्षात बोलाविले. यावेळी चर्चा सुरू असताना संतोष ढवळे यांनी उत्तरवार यांना दोन वेळा ...