वाढोणा येथे मुक्कामी असलेली एम.एच.४०/एन-८४७७ या क्रमांकाची बस नेर येथे परत येत होती. विरूद्ध दिशेने आॅईल टँकर (एम.एच.२९/टी-९२५) येत होता. या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. यात दोनही वाहनांचा पुढील भाग चक्काचूर झाला. बस चिरत गेल्याने हभप रामभाऊ ज ...
सध्या ही निवासस्थाने जीर्ण अवस्थेत आहे. अनेक निवासस्थाने धोकादायक असून ती कधी कोसळतील, याचा नेम नाही. काही घरे ओसाड पडली आहे. काहींमध्ये पोलीस कुटुंब वास्तव्याला आहे. अनेक घरे दारे व खिडक्यांविना आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. सांडपाण्यामुळे आरोग ...
वाढीव मुदत २० डिसेंबरला संपणार असल्याने प्रशासनातर्फेही पुढील कारवाईची रणनीती सुरू झाली आहे. मुदत संपताच नवीन पदाधिकारी निवडीसंबंधी नोटीस जारी केली जाणार आहे. ही नोटीस जारी झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणे बंधनका ...
रेतीमाफियांनी उघडपणे आपला व्यवहार सुरू ठेवला आहे. ज्या ठाण्याच्या हद्दीतून प्रवास होतो त्यांना महिन्याकाठी एका घाटावरून ३५ हजार रुपये जातात. या प्रमाणे एकट्या ग्रामीण भागात तीन घाटावरून एक लाख दहा हजार रुपये दिले जाते. अशीच चेन महसूल विभागातही माफिया ...
राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अध्यक्ष ...
गरिबांची लेकरं लवकरच खऱ्याखुऱ्या विमानात बसून उडणार आहेत. होय जिल्ह्यातील विद्यार्थी विमानप्रवासाला जाणार आहेत. दिल्लीला. अन् तेही सरकारी खर्चाने. त्याहून विशेष म्हणजे, सरकारी बजेट कमी पडलेच तर स्वत:च्या खिशातून खर्च करू, पण पोरांना विमानात नेऊ, असा ...
ब्रिटिश सरकारला ‘भारत छोडो’ असे निक्षूण सांगत चळवळीची मशाल पेटविणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्राणजीवन जानी यांची प्राणज्योत मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता मालवली. ...
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे तसेच अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवश्यक निधी देण्याची ग्वाही दिली. याशिवाय जिल्ह्याच्या विविध समस्यांबाबतही सखोल आढावा घेतला. ...
उमरखेड तालुक्यातील दिवट पिंपरी आणि मराठवाड्यातील हदगाव तालुक्यातील साप्ती गावाचा दैनंदिन संबंध येतो. गावांच्या मधातून पैनगंगा नदी वाहते. नदीवर पूल नसल्याने दोन्ही तीरांवरील नागरिकांची तारांबळ उडते. अनेकदा मागणी करूनही प्रशासनाने पूल बांधला नाही. त्या ...
या प्रदर्शनात पांढुर्णा केंद्रातील १८ शाळांनी सहभाग घेतला. त्यांचे साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी, अशा दोन गटात विभागून साहित्याची मांडणी करण्यात आली होती. जी.डी. कैटिकवर यांच्याहस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी शा ...