जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्यांमधून जिल्हा बँकेवर एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. हा प्रतिनिधी बँकेच्या निवडणुकीत मतदार राहणार आहे. हा प्रतिनिधी ब ...
या भावंडांनी लहानपणापासूनच जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता जोपासली. त्यांनी ठरवलं की, आपण नोकर म्हणून नाही तर मालक म्हणून जगायचं. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे दोघांनाही शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यामुळे विश्वजितने स्वत:चे शिक्षण बंद करून मो ...
येथील आझाद मैदानात एनआरसीविरोधात आंदोलन करण्यात आले. देशभरातील मूलभूत प्रश्नांना बगल देत धर्माच्या नावावर देशात दुफळी निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. राज्य घटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का देण्याचे काम या कायद्याने केले आहे. भारतातील सर्व नागरिकांना सम ...
माहूर विकासासंदर्भात आजपर्यंत केवळ घोषणा झाल्या. प्रत्यक्षात निधी उपलब्ध होत नसल्याने तीर्थक्षेत्राची विकास कामे ठप्प पडली आहे. त्यामुळे मागील युती शासनाने घोषित केलेला २४0 कोटींचा विकास निधी महाविकास आघाडीच्या शासनाने तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी ...
दत्तक ग्राम पारधी तांडा बिजोरा येथे विशेष शिबिरादरम्यान आयोजित बौद्धिक सत्रात अंधश्रद्धा निर्मूलनपर वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.सुनील चकवे होते. प्रम ...
यापूर्वी सभापती पद अनुसूचित जमाती महिलेकरिता राखीव होते. मात्र आरक्षणानुसार पंचायत समितीत सदस्यच उपलब्ध नसल्याने सभापती निवड प्रक्रिया लांबणीवर पडली. यात जिल्हाधिकाऱ्यांनी १० जानेवारीला शुध्दीपत्रक काढून सभापतीचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला किंवा पुर ...
जिल्हा बँकेवर सेवा सोसायटीच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळातून एक प्रतिनिधी पाठविला जातो. या प्रतिनिधीला संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्याचे अधिकार असतात. त्यामुळे सध्या सोसायट्यांच्या संचालकांमध्ये बँकेवर प्रतिनिधी म्हणून जाण्यासाठी प्रचंड स्पर्ध ...
राज्यात प्रामुख्याने शेतकऱ्यासंदर्भात ज्या घोषणा केल्या, त्या किमान जाहीर केल्याप्रमाणे पूर्ण कराव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, दोन लाखापर्यंत जाहीर के ...
बसस्थानकाचे नवनिर्माण केले जात आहे. त्यासाठी बसस्थानक आर्णी मार्गावर हलविण्यात आले आहे. त्यामुळे आर्णी मार्गावर वाहतूक वाढली आहे. बसस्थानकात प्रवासी सोडण्यासाठी अनेक वाहने आर्णी मार्गाने धावतात. ...
शासनाच्या माध्यमातून एसटी महामंडळ ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, विविध पुरस्कार प्राप्त नागरिक, दिव्यांग, गंभीर आजार आदी प्रकारच्या नागरिकांना प्रवाशांना सवलत प्रवास देत आहे. यासाठी संबंधित विभागाकडून दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे महामंडळाकडून प्रवास स ...