मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे कापूस, तूर, सोयाबीन हे मुख्य पीक आहे. यावर्षी तालुक्यात कापूस ३१ हजार ८१२ हेक्टर, तूर पाच हजार ७३१ हेक्टरवर, तर सोयाबीन सहा हजार २३५ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. आता शेतीचा हंगाम संपत असल्याने हे सर्व नगदी पीके शेतक ...
जिल्ह्यातील पुसद, वणी, उमरखेड, दारव्हा या बाजारपेठानंतर पांढरकवडाची बाजारपेठ मोठी आहे. शहराची लोकसंख्या ४० हजारांवर असून तालुक्यात १४१ गावे आहेत. संपूर्ण तालुक्यातील गावांची लोकसंख्या दीड लाखांवर आहे. दररोजची गुटखा पुड्याची विक्री दोन लाख एवढी आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यातही सर्वत्र दारूबंदीची मागणी होत असतानाच शनिवारी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर या आपल्या गृहजिल्ह्यातील दारूबंदी फसल्याचे म्हटले आहे. ...
जलसंपदा विभागाच्या कारभारावर मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुºहेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ताशेरे ओढले आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणातील चार प्रतिवादींना दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ...
जिल्ह्यात ‘प्रॉपर्टी ऑफेन्सेस’ची संख्या वाढत आहे. मोठ्या व गंभीर गुन्ह्यांच्याच तेवढ्या तक्रारी होतात. छुटपुट प्रकरणे तर पोलीस ठाण्यापर्यंतही येत नाहीत. ऑनलाईन एफआयआर, लिंक नसणे, त्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागणे अशा कारणांमुळे नागरिक चोरीची घटना ...
आर्णी येथे गेल्या १४ दिवसांपासून शाहीन बागच्या धर्तीवर महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी भेट दिली. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सीएए व एनआरसीसारखे कायदे देशाच्या एकतेला व एकात्मतेला बाधक ठरत असल्याचे सांगि ...
हैदराबादमध्ये महिला अत्याचार प्रकरणात जी कठोर भूमिका घेतली गेली, तशी कठोर भूमिका महाराष्ट्रातही घेण्याबाबत पावले उचलली जात असल्याचे पटोले यांनी सांगितले. यावेळी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी कर्जमाफीऐवजी ...
पुसद येथे वसंतनगर परिसरात गेल्या १८ दिवसांपासून सीएए, एनआरसी, एनआरपी कायद्याविरोधात शाहीन बाग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गुरुवारी अब्दूर रहेमान यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी हे आंदोलन कायदा व मानवतावादासाठी सुरू असल्याचे सांगितले. संविधान व देशास ...
भिक्खुनी खंतीखेमा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, जगामध्ये माझा आयडॉल हिरो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. पहिल्यांदा विज्ञानावर आधारित आपला धम्म सांगणारा महामानव बुद्ध होय. नंतर जगाला १९ शतकानंतर विज्ञानावर आधारित बुद्ध धम्म स्वीकारून जगा ...
१२ वर्षानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदासाठी २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. १५ फेब्रुवारीला बँकेच्या मतदारांची अंतिम यादी प्रकाशित केली जाणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांची ही बँक व त्यावरील सत्ता महत्वाची आहे. ...