पांढरकवडा शहरात महावितरणने वीज पुरवठा करण्यासाठी जागोजागी खांब उभे केले आहे. ग्रामीण भागातही गावोगावी वीज पोहोचली आहे. पांढरकवडा तालुक्यातील १४१ गावांत जवळपास सर्वच ठिकाणी वीज पोहोचली आहे. मात्र वीज पुरवठा करणारी यंत्रणा अत्यंत खिळखिळी झाली आहे. ...
कोरोना विषाणू तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. या टप्प्यात विषाणूची बाधा होण्यासाठी संपर्काचीही गरज नसते. त्याची लागण कुणालाही होऊ शकते. ही भीषण परिस्थितीही नागरिक समजून घेत नसल्याचे चिंताजनक चित्र वणीत पहायला मिळते. संचारबंदी लागू असतानाही अनेकजण ...
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी कंबर कसली आहे. यातून जिल्ह्यात सोमवारी पहाटपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीचा अर्थ न कळाल्याने अनेकांनी वाहने रस्त्यावर काढली. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा समावेश होता. या वाहनांन ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने जगाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे रविवारी संपूर्ण देशाने जनता कर्फ्यू पाळला. नंतर २३ मार्चपासून जिल्हाधिकाºयांनी जमावबंदीचे आदेश लागू केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी हा आदेश संपूर्ण राज्यातच लागू करण ...
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पुण्या-मुंबईसह परदेशातूनही सध्या अनेक जण गावात परतत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा लोकांना गावकऱ्यांमार्फत गावातच ... ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांची बिनकामाची गर्दी वाढली आहे. ३१ मार्चपर्यंत एसटी बसफेऱ्या बंद ठेवल्या जाणार आहे. या काळात बस दुरुस्तीची कामे निघणारी नाही. तरीही कर्मचाºयांची कार्यशाळेत गर्दी वाढविण्यात आली आह ...
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाउन व जमावबंदीचे आदेश दिले असतानाही मायक्रो फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी जिल्ह्यात दर दिवसाला हजारो महिलांना एकत्रित करून सक्तीची वसुली करीत आहेत. या मायक्रो फायनान्स कंपनीच्या सक्तीमुळे महिला एकत्रित ये ...
आरोग्य विभागाचा ‘वॉच’ आहे. सोमवारपर्यंत वणीत परतलेले २४८ लोक आरोग्य विभागाच्या निगराणीखाली असून त्यांपैकी परदेशातून वणीत परतलेल्या १५ जणांच्या हातांवर ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का मारण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक फुगत आहेत. यात ...
‘जनता कर्फ्यू’ च्या पार्श्वभूमीवर वणी शहरातील बाजारपेठ पूर्णत: बंद होती. काही औषधांची दुकाने मात्र प्रशासनाच्या सुचनेवरून सुरू ठेवण्यात आली होती. मात्र त्यानंतर रस्ते ओस पडले. कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता, या विषाणूची साखळी तोडण्यासाठ ...
बऱ्याच दिवसांनी वडिलांनी तयार केलेले पदार्थही मुलांना चाखायला मिळाले. दिवस कसा गेला हे कळलेच नाही. पहाटेचा नास्ता झाल्यानंतरच टीव्हीसमोर बसण्याऐवजी घरगुती खेळाला सुरुवात झाली. काहींनी टेरेस्टवर जाऊन मिनी क्रिकेटचा आस्वाद घेतला. प्रशासनाने पुढील काही ...