उमरखेड विभागातील एका अभियंत्याला वणी विभागात नेमण्यात आले. प्रतिष्ठेचा विषय करून ही बदली करून घेण्यात आली. या अभियंत्याकडे वणी विभागातील ‘खास’ जबाबदारी देण्यात आली. पांढरकवडा विभागातील एक ग्रामसेवक सभापती कार्यालयात सोबतीला बसविण्यात आले. त्याची मूळ ...
जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत एकंदर सात हजार ३८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सहा हजार २५ नागरिकांनी कोरोनाला हरवून रुग्णालयातून सुटी मिळविली. सध्या ५४७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये ७३३ जणांना ठेवण्यात आले आहे. वसंत ...
‘कोविड-१९’चे बळी ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने अपघात सहायता निधी खुला करून दिला आहे. विमा कवच असलेल्या दिवंगत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला या निधीतून ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे. ...
पुण्याच्या आरोग्य संचालकांनी कीटक संहारकाच्या बदली प्रकरणात या निर्णयाची पायमल्ली केल्याचा ठपका मुंबई ‘मॅट’चे न्यायिक उपाध्यक्ष ए.पी. कुऱ्हेकर यांनी ठेवला आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यासह शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. शासकीय रुग्णालयातील खाटा वाढविण्यात आल्या आहेत. तर खासगीतही कोरोना रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था केली जात आहे. यवतमाळातील तीन खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार होत आहे. अशातच सध्य ...
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होईल, याचा कोणताही विचार करण्यात आला नाही. केंद्राच्या हेकेखोर धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. ...
गेली काही दिवसांपासून या प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून सांगितले गेले. बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्यांपैकी ५० टक्के रुग्णांमध्ये चिक ...
अधिक महिन्याला हिंदू धर्मात धार्मिकदृष्टीने फार महत्व असते. नागरिक विविध मंदिरात जाऊन व्रतवैकल्ये करतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे सर्व लहान-मोठी मंदीरे पहिल्यांदाच बंद असल्याने व्रतवैकल्यावर पायबंद आल्याने अनेकांना आपली व्रतवैकल्ये घरातच पार पाडावी ल ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०१७ मध्ये १५ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले. १५० कोटींच्या कर्जाची शेतकऱ्यांना पाच टप्प्यात परतफेड करायची होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेने शासनाच्या आदेशानुसार या कर्जाचे पुनर्गठन केले. मात्र शेतकऱ्यांना नव्याने ...