यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा पूर्णपणे कोरडा गेला. आसुसलेल्या जमिनीवर पावसाचा थेंब नाही. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी व्याकुळ झालेलं रान मात्र अचानक मुकं झालयं. बळीराजा उद्ध्वस्त ...
उपविभागातील सहकार क्षेत्राला पुढाऱ्यांच्या उदासीनतेने अखेरची घरघर लागल्याचे दिसत आहे. सहकारातील कारखाने, सोसायट्या डबघाईस आल्या आहे. शोकडो हातांना काम देणारे कारखाने ...
शासनाने राज्यातील पाच महसुली विभागातील १२३ तालुके टंचाईग्रस्त घोषित केले आहे. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांना शासनाव्दारे विविध सवलती देण्यात येणार आहे. ...
मृत व्यक्ती जीवंत असल्याचे खोटे दर्शवून आणि बनावट स्वाक्षऱ्या करून भुसंपादनाचा १४ लाख ९७ हजाराचा मोबदला लाटल्या प्रकरणी भुसंपादन अधिकारी, वकील यासह सात जणांवर ...
काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि तालुक्यातील तरनोळीचे रहिवासी जगन कदम यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास चक्क नकार दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या ...
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सार्वजनिक मंडळांवरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची संपूर्ण जबाबदारी राहील, असे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ...
आंध्र प्रदेश-महाराष्ट्र राज्य सीमेवरील तपासणी नाक्याचे ५ लाख ६५ हजार रुपये दुचाकीवरील दोघांनी भरदिवसा लुटून नेले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर पाटणबोरीनजीक मंगळवारी घडली. ...
सातही दिवस २४ तास पाणी देण्याच्या योजनेखाली प्राधिकरणने तब्बल दीड कोटी रुपयांची वाट लावली. ‘२४ बाय सात’ असे गोंडस नाव देवून योजना जाहीर केली. मात्र गत तीन वर्षांपासून यवतमाळकर या ...
दीडशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत पाच हजार मुख्याध्यापकांना अतिरिक्त ठरविण्यात आले होते. त्यांची पदावनती करण्यात येणार होती. मात्र आता ही ...
घाटंजी तालुक्यातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र अशी ओळख असलेल्या पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाच रिक्त पदांचा ज्वर चढला आहे. गेली काही महिन्यांपासून याठिकाणी नागरिकांना समाधानकारक ...