यंदा खरीपाच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांची निर्माण झालेली टंचाई. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी मिळेल तसे आणि मिळेल तेथून सोयाबीन बियाणे खरेदी केले. मात्र आता सोयाबीनवर मोझॅक या ...
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुंबईतील प्रेसिडेन्सी विभागात झालेल्या ११२ कोटी ५८ लाख रुपयांच्या घोटाळ्यावर पडदा टाकण्याची योजना (प्लॅन) ‘रामटेक’ येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत आखण्यात आली. ...
शहरातील विविध विभागांच्या शासकीय निवासस्थानांची दुरवस्था झाली असून निवासस्थानांच्या दैनावस्थेस शासन आणि प्रशासनाची अनास्था कारणीभूत ठरत आहे़ निवासस्थाने उपलब्ध नसल्याने ...
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ समितीने केलेल्या शिफारशीनुसार बांधकाम कामगारांना विमा सुरक्षा मिळणार आहे. त्यांना आरोग्य व वैयक्तिक अपघात विमा योजना लागू ...
शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी २४ तास दक्ष राहणाऱ्या पोलिसांच्या निवासस्थानांची मात्र वाताहात झाली आहे. दिग्रस येथील ब्रिटिशकालिन पोलीस वसाहतीची प्रचंड दुरवस्था झाली असून अनेक ...
लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले येथील दारव्हा नाक्यावरील प्रवासी निवारे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. एवढेच नव्हे तर प्रवाशांना बसण्यासाठी ...
दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक आणि गणेश भक्तांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी शहरातील गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शेवटी पोलीस प्रशासनाने आरोपींना ...
येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी अखेर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह नाईक घराण्यावरही तीव्र शब्दात ...
जिल्हा आणि तालुका मुख्यालयी राहून वन अधिकारी-कर्मचारी जंगलांचे संरक्षण करीत आहेत. कित्येक अधिकाऱ्यांनी तर अनेक महिन्यांपासून जंगलात पायसुद्धा ठेवलेला नाही. ...
ग्रामीण भागात ग्रामस्थ, महिला अद्याप रस्त्याच्या कडेलाच शौचाला जात असल्याने ग्रामीण भागातील रस्तेच शौचालय बनल्याचे चित्र दिसून येत आहे़ परिणामी निर्मल भारत अभियान योजनेचा पूर्णपणे ...