केंद्र सरकारकडून विविध विकास कामांसाठी थेट ग्रामपंचायतींना तेराव्या वित्त आयोगातून निधी दिला जातो. यातील दहा टक्के रकमेची कामे सुचविण्याचा अधिकार जिल्हा परिषद सदस्यांना दिला आहे. ...
शेतकऱ्यांकडे असलेले कृषिपंपांचे थकीत बील भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. त्या अनुषंगाने बाभुळगाव येथील इंदिरा चौकात वीज वितरण कंपनीतर्फे ...
गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसावर आला आहे. गावागावात गणरायाची स्थापना केली जाते. मात्र एकाच गावात अनेक ठिकाणी गणरायाची स्थापना केली जाते. मात्र खेडे गावात शांतता राखण्याच्या ...
येथील गजानन महाराज संस्थानद्वारा संचालित आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालयातील कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ...
जागतिकीकरणाच्या युगात दिसण्याला अधिक महत्व दिले जाते. मात्र हा समज बदलण्याची आता वेळ आली आहे. आजच्या युगात केवळ सौंदर्य महत्वाचे नाही तर त्या पलिकडे जाऊन मनाचे सौंदर्य ...
पिंपळखुटी चेक पोस्टची पाच लाखांच्या दरोड्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले असून, तक्रारकर्त्याचा मामेभाऊच या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...
पुसद वनविभागांतर्गत १३ कोटी रुपयांच्या कथित पाणलोट विकास कामांची चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचली असून त्यात दोषींविरुद्ध फौजदारी कारवाईची शिफारस केली जाणार आहे. ...
येथील ३३ के़व्ही़ क्षमतेच्या उपकेंद्रांतर्गत १० तासांचे भारनियमन होत असल्यामुळे ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे़ अत्यल्प पावसामुळे वातावरणामध्ये कोरडेपणा निर्माण झाल्याने ग्राहकांना ...
यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने जमिनीत ओलावा कमी झाला आहे़ त्यामुळे उष्ण वातावरणामुळे कापूस, सोयाबीन या पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे़ ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या गावांमध्ये साथीच्या रोगांचे थैमान आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर वेळवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची परवड होत आहे. ...