शीप नदीच्या महापुरात उद्ध्वस्त झाल्यानंतर पुनर्वसित शिरपूरमधील नागरिकांना अनंत समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ वर्षांपासून या गावात वीजच पोहोचली नाही. ...
यवतमाळ वनवृत्तातील जंगलांमधील परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल करून लाकूडसाठ्याच्या तस्करीची अनेक प्रकरणे गेल्या दोन महिन्यात पुढे आली. वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सारवासारवीचा केलेला ...
जिल्हा परिषदेत २१ सप्टेंबर रोजी अध्यक्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षाची निवड प्रक्रिया आल्याने या निवडणुकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. ...
दोन महिन्यांसाठी कुणी फौजदार होता का फौजदार अशी विचारणा पोलीस प्रशासनाकडून जिल्हाभरातील सेवा ज्येष्ठ जमादारांना केली जात आहे. मात्र अवघ्या दोन महिन्यांसाठी डोक्यावर पी-कॅप घालण्यास ...
दोघेही अभियांत्रिकीचे विद्यार्थी. अभ्यासात अत्यंत हुशार. सर्वांशी मिळवून मिसळून राहणारे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून भविष्याचे स्वप्न रंगविणारे. मात्र या स्वप्नाला कुणाची तरी दृष्ट लागली. ...
तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्यासाठी येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. प्रशस्त जागा घेऊन त्यावर एमआयडीसीचा फलकही लावण्यात आला. मात्र एकही उद्योग येथे उभा राहू शकला नाही. ...
यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार व तिबार पेरणी करावी लागली. आता कसे तरी पीक शेतात दिसू लागले असताना ...
ग्रामीण जनता आणि प्रशासनाचा दुवा असलेल्या ग्रामसेवकाची उमरखेड तालुक्यात अनेक पदे रिक्त आहे. सध्या तर १२५ गावांच्या ९२ ग्रामपंचायतीसाठी केवळ ५६ ग्रामसेवक आहे. त्यातही अर्धेअधिक ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गुरुवारपासून तीन दिवस यवतमाळ शहरात तळ ठोकून राहणार आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी घडलेल्या दोन युवकांच्या संशयास्पद ...
घाटंजी तालुक्यातील मांडवा येथील ग्रामसेवकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी ...