पावसाळा सुरू झाला की दरवर्षी शासनातर्फे गावागावांमध्ये वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते. मात्र अनेक ठिकाणी झाडे लावल्यानंतर ती आठ-पंधरा दिवसांतच मरून जात असल्याचे दिसून येते. ...
हवामान खात्याने यावर्षी सर्वात कमी पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. आज जिल्हयाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या मतदारसंघातील नेर तालुक्यात या पक्षाची दैना झाली आहे. अंतर्गत गटबाजीने हा पक्ष खिळखिळा झाला आहे. पोटभरू कार्यकर्त्यांचीही गर्दी वाढल्याने ते ...
ग्रामीण तरुणांच्या हाताला काम मिळावे, उद्योग व्यवसाय भरभराटीस यावे यासाठी स्थापन केलेल्या उमरखेड येथील एमआयडीसीत उद्योजकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली. ...
एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर त्याच्यासोबत असलेला तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथे मंगळवारी सकाळी घडली. ...
अवसायनात निघून बंद पडलेल्या जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. शासनस्तरावर हालचालींना वेग आला असून, सहकार विभागाच्या मंजुरीनंतर हा ...
वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस यंदा झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उपलब्ध पाणी जपून वापरण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकांवर आली आहे. ...
अमोलकचंद महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे माजी विभाग प्रमुख ख्यातकीर्त शास्त्रीय गायक पं.पुरुषोत्तम बाबाराव कासलीकर यांचे येथे सोमवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ...
शासनाने घाईगडबडीत राज्यातील ४४ टोल नाके बंद केले असले तरी या टोल नाक्यांच्या परताव्याचा हिशेब जुळविताना आता बांधकाम अभियंत्यांपासून सचिवांपर्यंत सर्वांचीच दमछाक होत आहे. ...