केंद्र आणि राज्य शासनाने घोषित केलेल्या व्याजमाफी सवलतीचा एक छदामही राज्यातील भूविकास बँकांना मिळाला नाही. सोबतच विविध योजनांचा लाभ देण्यास देखील टाळाटाळ होत आहे. ...
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सोयीसुविधांचा वापर चुकीच्या मार्गाने होत असल्याने यवतमाळसह राज्यभरात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस दलात तज्ज्ञांची ...
आधीच अपुऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. यावर्षी शेती पिकणार की, नाही अशी विदारक परिस्थिती आहे. अशातच संत्राही हातचा गेल्यात जमा आहे. संत्र्याचा आंबिया बहार मोठ्या प्रमाणात गळाला आहे. ...
सिंचनातून समृद्धीकडे जाण्याची स्वप्न पाहत राज्य शासनाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला. मात्र पुसद उपविभागात या पाणलोट विकासाची अंमलबजावणी शून्य दिसत आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पुन्हा आशा पल्लवीत झाल्या आहे. उघाडीच्या काळात मरगळलेल्या पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. अशा स्थितीत युरियासारखे ...
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच पंचायत समिती व जिल्हा परिषदेत खांदेपालट होणार आहे. पंचायत समिती सभापतीच्या आरक्षणाची सोडत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. ...
अखेर विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यातून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहरराव नाईक यांनी माघार घेतली आहे. बुधवारी मुंबईत पक्षाने घेतलेल्या मुलाखतीला गैरहजर राहिल्याने ...
राखीव वनात शेकडो परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करीच्या प्रकरणात दोन वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर आता दोन क्षेत्रसहायकासह चौकीदार आणि वनरक्षक अशा ...
शासनाच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत वीज कंपन्यांमधील तब्बल सहा हजार कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर केले. मात्र हा वाढता ओघ पाहून धास्तावलेल्या शासनाने अवघ्या वीसच दिवसात ...