ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
शासनाने जनहिताचे कायदे केले. तथापि या कायद्यांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळेच सार्वजनिकस्थळी धूम्रपान बंदी कायद्याची सर्रास पायमल्ली होत आहे. या धुम्रपानाच्या विळख्यात आजचा युवक ...
येथील ग्रामीण रुग्णालयात कोट्यवधी रुपये खर्च करून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली. बांधकाम पूर्ण होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. अजुनही निवासस्थान ...
सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर काढणीच्या खर्चा एवढेही उत्पन्न होणार नसल्याने शेतातील पिकांत जनावरे ...
विविध कारणे सांगत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व महागाई भत्त्यापासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस लक्ष्मण मोहुर्ले ...
निसर्ग व परमेश्वराने सर्व मानवांना स्वतंत्र अस्तित्व प्रदान केले. स्त्री-पुरुष, उच्च-निच हा भेद जर मानवाला मानवापासून दूर नेत असेल तर ही जगातील कोणत्याही धर्माची शिकवण असूच शकत नाही. ...