तालुक्यातील शेतीला प्रमुख पूरक व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व असंख्य नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणारा पशुपालन व्यवसाय सध्या धोक्यात आला आहे. ...
यवतमाळ जिल्हा परिषदेंतर्गत हिवरी येथील उच्च प्राथमिक मराठी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र राऊत हे गेल्या दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. ...
सर्वसामान्य नागरिकांना सेवा सुविधा मिळाव्या म्हणून शासनाने लाखो रूपये खर्च करून इमारती बांधल्या. ...
खाजगी शाळा विद्यार्थ्यांना नियमबाह्य देणगी व गणवेशाची सक्ती करीत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे. ...
झरीजामणी तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या जुनोनी परिसरात आता पुन्हा वाघाने धुमाकूळ घातला आहे. ...
अधिकमासात कोटेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या जुळ्या भावंडांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची वार्ता धडकताच .... ...
जिल्हा बँकेने पीक कर्ज वाटपासाठी मागितलेल्या रकमेएवढेच तारण ठेवण्याची अट राज्य सहकारी बँकेने घातल्याने ... ...
देशभरात दरवर्षी अनाथालयातून १८ वर्षावरील एक लाख मुला-मुलींना बाहेर काढले जाते. त्यांचे पुढे काय होते याची कुठलीही नोंद होत नाही. ...
अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर अपंग, निराधारांच्या जीवनात आशेचा अंकुर फुलवित असून त्यासाठीच त्यांची धडपड सुरू आहे. ...
विमान प्रत्यक्षात दिसते कसे, ते उडते कसे याचे बालमनाला कुतुहूल असते. त्यांची ही उत्कंठा शमवण्याचा अभिनव उपक्रम ‘लोकमत’ने राबविला. ...