शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटींची वसुली तरीही वीज संकट

By admin | Updated: October 5, 2014 23:12 IST

सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीतही वीज कंपनीने कृषी संजीवनीच्या माध्यमातून एक कोटी १४ लाख ७९ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली.

यवतमाळ : सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीतही वीज कंपनीने कृषी संजीवनीच्या माध्यमातून एक कोटी १४ लाख ७९ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली. दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत लोटले आहे. या योजनेने वीज वितरणला ‘संजीवनी’ मिळाली असली तरी शेतकरी मात्र विजेअभावी मरणपंथाला लागल्याचे दिसत आहे.पावसाने दडी मारल्याने सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांकडे सर्व साधन सामुग्री उपलब्ध असताना वीज पुरवठा मात्र सुरळीत होत नाही. अवघी दोन ते तीन तास वीज मिळत असल्याने ओलित करणे शक्य होत नाही. अनेक गावांमध्ये कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे मोटारीही जळत आहे. अशा स्थितीत शेतकरी एकेक झाड वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र वीज वितरणला काहीही फरक पडत नाही. अशाही स्थितीत वीज वितरणने कृषी संजीवनीच्या माध्यमातून दोन हजार १२२ शेतकऱ्यांकडून एक कोटी १४ लाख ७९ हजार रुपयांची थकबाकी वसूल केल्याची माहिती पुढे आली आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत थकबाकीदार ग्राहकांना व्याज आणि दंड माफ करण्यात आला. आणखी शेतकरी याकडे आकर्षित होतील, असा वीज वितरणचा अंदाज होता. मात्र गेल्या महिनाभरापासून विजेचे संकट आणखी तीव्र झाले आहे. पैसे भरूनही वीज मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. जिल्ह्यातील अनेक वीज केंद्रावर शेतकरी धावून जात आहे. यातून तोडफोडी सारखेही प्रकार घडले आहेत. मात्र त्यानंतरही वीज वितरण सुधारायचे नाव घेत नाही. दररोज वीज पुरवठा खंडित होत आहे. (शहर वार्ताहर)