Next

…म्हणून अध्यात्म राजकारणात यायला हवं |Shri Nitin Gadkari Speech |National Inter Religious Conference

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 02:56 PM2021-10-25T14:56:43+5:302021-10-25T14:57:24+5:30

लोकमत आयोजित "राष्ट्रीय आंतरधर्मीय धर्मगुरू परिषदेत" केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी "अध्यात्म राजकारणात का यायला हवं?" याविषयी भाष्य केले आहे. पण नितिन गडकरी असे का म्हणाले आहेत? ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा