पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख. महाराष्ट्रात इतरत्र दुष्काळाच्या झळा तीव्र असताना कोल्हापूरातील नदया पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीमध्ये येथील नागरिक मनसोक्त पोहण्याचा आनंद घेत आहेत.