जालना : शेतीच्या वादातून भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी शेतकरी महिलेस जबर मारहाण केली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.