शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

दोन दिवसाच्या पावसाने धरणांच्या पाणीपातळीत वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:53 PM

वाशिम : जिल्ह्यात ७ आणि ८ जुलै या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत किंचीतशी वाढ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ७ आणि ८ जुलै या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत किंचीतशी वाढ झाल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी सोमवारी दिली.जिल्ह्यात ३ मध्यम आणि १३१ लघू असे एकंदरित १३४ सिंचन प्रकल्प आहेत. चालूवर्षीच्या उन्हाळ्यात त्यातील १२० पेक्षा अधिक प्रकल्प पूर्णत: कोरडे; तर उर्वरित प्रकल्पांमध्ये केवळ मृत जलसाठा शिल्लक राहिला. यामुळे जिल्हाभरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. दरम्यान, पावसाळ्यात चांगला पाऊस होवून सर्व प्रकल्पांची पाणीपातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र पूर्ण जून महिना दमदार पावसाशिवाय उलटल्यानंतर जुलै महिन्यातही परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झालेली नव्हती. गत दोन दिवसाच्या पावसामुळे मात्र काहीठिकाणच्या धरणांमध्ये पाणीसाठा झाला आहे. असे असले तरी त्याने कुठलाही विशेष फरक पडणार नसून धरणे भरण्याकरिता संततधार तथा मोठ्या स्वरूपातील पावसाची नितांत गरज असल्याची माहिती कार्यकारी अभियंता बोरसे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमDamधरणRainपाऊस