मंगरुळपीर : विर भगतसिंग चौक, बस स्थानक चौक, नासेरजंग चौक, नगर भवन परिसर मधील एकून ३६ भूखंडधारकांचा करार संपला. त्यामुळे थकीत भाडे भरून त्वरीत भूखंड खाली करावे. अशा नोटीस नगरपालिका प्रशासनाने पारीत केल्या आहे. यामुळे नेमकी पालिका प्रशासन काय कार्यवाही ...
मंगरुळपीर: शहरातील राधाकृष्ण नगरी परिसरात गुरुवारी रात्री दुर्मिळ होत असलेला फुरसे जातीचा विषारी साप आढळून आला. वन्यजीव संरक्षक गौरव इंगळे यांनी हा साप पकडून त्याला जंगलात सोडून जीवदा दिले. ...
वाशिममधील मानोरा तालुक्यातील छोटेसे गाव इंझोरी येथील महिलांनी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गावातील महिलांनी केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ...
वाशिम : यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका प्रकल्पांतील जलसाठय़ांना बसत आहे. जिल्ह्यात एकूण १२३ लघु प्रकल्पात सरासरी केवळ १२ टक्के तर तीन मध्यम प्रकल्पात सरासरी केवळ २३ टक्के जलसाठा असल्याची नोंद पाटबंधारे विभागाच्या दप्तरी आहे. गतवर्षी याच कालाव ...
वाशिम : पन्नास कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत पुढील वर्षी राज्यात जवळपास १३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील रोपांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर रोपवाटिका उभारण्यास परवानगी देण्यात येणा ...
मालेगाव : मालेगाव शहरातील टायपिंग परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाशिवाय काही टायपिंग संस्था संचालकांचा मुक्त संचार असल्याने गोंधळ उडत आहे. या परीक्षार्थींचा पेपर अन्य काही जण सोडवित असतानाही, याकडे गटविकास अधिकारी किंवा गटशिक्षणाधिकार्यांच्या पथकाचे ल ...
वाशिम : अन्न बचतीचा संदेश देत राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्थेने सुरू केलेल्या ‘अन्न वाचवा, जीवन वाचवा’ उपक्रमामुळे जनसामान्यांचे पोट भरत आहे व लोकांना अन्न बचतीचे महत्त्व कळत आहे. विविध समारंभात शिल्लक राहिलेले अन्न गोरगरिबांना ...
वाशिम: एस.टी.ने प्रवास करणार्या नागरिकांच्या भ्रमणध्वनीला वायफायची मोफत सुविधा देण्याचा उपक्रम परिवहन महामंडळाने हाती घेतला. त्यानुसार, अकोला विभागातील आगारांमध्ये २६५ बसमध्ये वायफाय इन्स्ट्रूमेंटदेखील बसविण्यात आले; मात्र या अंतर्गत केवळ ठराविक माल ...
वाशिम: महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जात असून, सर्वसामान्यांची रेंगाळलेली, प्रलंबित असलेली कामे यामुळे मार्गी लागत आहेत. यंदाही या अभियानास १ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून, ३१ जुलै २0१८ पर् ...