शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

पाणीटंचाईचा प्रश्न मिटविण्यासाठी महामार्गावर ठिय्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 6:29 PM

मंगरूळपीर (वाशिम): शहरात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना लोकप्रतिनिधी व प्रशासनाला त्याचे काहीच देणेघेणे राहिलेले नाही.

ठळक मुद्देयंदा संपूर्ण जलस्त्रोत कोरडे होवून शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. याच प्रश्नावर मिलींद इंगोले यांनी भर पावसात महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.

मंगरूळपीर (वाशिम): शहरात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना लोकप्रतिनिधी व प्रशासनाला त्याचे काहीच देणेघेणे राहिलेले नाही. दरम्यान, यापुढे पाणीटंचाई जाणवू नये, हा प्रश्न कायमचा मिटावा, या मागणीसाठी समाजसेवक मिलींद इंगोले यांनी १९ जून रोजी महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.मंगरूळपीर नगर पालिकेने जलसंधारणाच्या कुठल्याच प्रभावी योजना अद्यापपर्यंत राबविलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा संपूर्ण जलस्त्रोत कोरडे होवून शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. याच प्रश्नावर मिलींद इंगोले यांनी भर पावसात महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. असे असताना एकाही अधिकाºयाने आंदोलनाला साधी भेटही दिली नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी ठाणेदार जायभाये यांनी आंदोलनस्थळी धाव घेवून आंदोलकर्त्याची समजूत काढली व त्यांच्या मागण्या तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर इंगोले यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरagitationआंदोलन