शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वसईत प्रादुर्भाव वाढला, बाधितांनी ओलांडला १० हजारांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:41 AM

१२७ दिवसांत १०,००९ रुग्ण

वसई : तालुक्यातील शहरी भागातील वसई-विरार शहर महापालिका आणि वसईच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. १३ मार्चला पहिला रुग्ण सापडल्यानंतर १२७ दिवसांत दररोज सरासरी सुमारे ७८ रुग्ण सापडले आहेत. तर, या कालावधीत मृत्युदर १.९९ टक्के राहिला आहे.

तालुक्यात महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भाग पकडून एकूण १० हजार नऊ रुग्णांची संख्या गाठली आहे. सध्या दिवसाला २०० ते २५० रुग्ण सापडत असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वसई-विरार महापालिका हद्दीत नऊ हजार ५७६ आणि वसई ग्रामीण परिसरातील ४३३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील ६ हजार ५५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, १८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनामुळे आतापर्यंत १० मृत्यू झाले आहेत. त्यामुळे एकूणच हा मृत्युदर या बाधित रुग्णसंख्येच्या १.९९ टक्के आहे. वसई शहरात तीन हजार २५८ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. या जीवघेण्या आजारामध्ये वसई-विरारमध्ये १८९ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. ग्रामीण भागातही १० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. मृत्युदर हा बाधित रुग्णसंख्येच्या १.९९ टक्के आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या