शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

विस्तारवादी नीतीनेच हिंसा व अशांती

By admin | Updated: August 9, 2015 02:13 IST

विस्तारवादी नीतीमुळेच हिंसा व अशांती निर्माण होते. आज जगभरातील सरकार आपले सुरक्षा बजेट वाढवित आहे.

वर्धा : विस्तारवादी नीतीमुळेच हिंसा व अशांती निर्माण होते. आज जगभरातील सरकार आपले सुरक्षा बजेट वाढवित आहे. नागरिकांपासून ते लपून नाही. यामुळे सर्वच उद्विग्न अवस्थेत आहे. ही अस्वस्था चिंंतनानेच दूर होईल. याकरिता वेगळ्या प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. शांती, अहिंसा, क्षमा, करुणा, मैत्रीच्या भावनेनेतूनच हे जग सुंदर बनविले जाऊ शकते, असे विचार महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील भदंत आनंद कौसल्यायन अध्यासनाचे प्रभारी डॉ. सुरजित सिंह यांनी व्यक्त केले. जागतिक विश्वशांती स्तूप येथे ‘हिरोशिमा दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, अनुबॉम्बमुळे हिरोशिमात जो नरसंहार घडला त्याचा विचार आजही प्रत्येकाच्या मनास अस्वस्थ करतो. फ्युजिई गुरुजी मेमोरियल ट्रस्ट द्वारे आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात सर्वधर्म प्रार्थनेने झाली. नंतर अरुण कोथळे, रिंगने गुरुजी व सहकारी यांनी विश्वशांतीची भजने गायिली. या समारंभात जापानचे मोरिता गुरुजींनी मुख्य अतिथी डॉ. सुरजित सिंह यांना विश्व शांती प्रणेता फ्युजिई गुरुजींचे ‘शांती संदेश साहित्य’ भेट म्हणून दिले. मोरिता गुरुजींनी जापान मध्ये झालेली मनुष्य हानी व विश्व शांतीची गरज या विषयावर आपले विचार व्यक्त केले आणि लोकांना अहिंसक समाजाची गरज व्यक्त केली. योगायोगाने आजच्या दिवशी फ्युजिई गुरुजींचा जन्मदिवस असल्यामुळे उपस्थितांनी त्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. प्रास्ताविक संयोजक प्रा. अशोक मेहरे यांनी केली. कार्यक्रमात रे. फादर टॉमी, भरत महोदय, गोपाल दंढारे, मंसाराम, बिरेंजी, डॉ. हेमचंद्र वैद्य, गांधी विचार परिषद चे विद्यार्थी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)