शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पुलावर वाहतुकीचा खोळंबा

By admin | Updated: May 9, 2017 01:09 IST

स्थानिक बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावर सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक ट्रक बंद पडला.

आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावर नादुरुस्त ट्रकमुळे लागल्या वाहनांच्या लांब रांगालोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावर सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक ट्रक बंद पडला. परिणामी, वर्धेकडून यवतमाळ व हिंगणघाटकडे जाणाऱ्या तसेच यवतमाळ व हिंगणघाटकडून वर्धा शहरात येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकूणच बंद पडलेल्या ट्रकमुळे आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाहतूक पोलिसांनी अर्धा तास प्रयत्न करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.उड्डाण पुलावर अचानक ट्रक बंद पडल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती ते बसस्थानक, बजाज चौक ते महावितरणचे बोरगाव (मेघे) येथील कार्यालय तसेच कृषी उत्पन्न बाजार समीती ते स्टेशनफैल भागातील रेल्वे स्टेशनचे मुख्य द्वारपर्यंत छोट्या, मोठ्या व जड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आचार्य विनोबा भावे उड्डाण पुल आवागमनासाठी लहान पडत असल्याने त्यांच्या रुंदीरकणाचे काम सध्या सुरू आहे. परंतु, होत असलेले काम कासवगतीनेच सुरू असल्याची शहर परिसरात ओरड आहे. कासवगतीने होत असलेले काम युद्धपातळीवर पुर्ण करावे, अशी वाहनचालकांसह शहरातील नागरिकांची मागणी आहे. सोमवारी दुपारी वाहतूक पोलिसांनी चांगलीच माथापच्छी करून उड्डाण पुलावरील खोळंबलेले वाहतूक सुरळीत करावी लागली.रुंदीकरणाचे कामही कासवगतीनेबजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुल वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे नागरिकांच्या आवागमनासाठी लहान पडतो. त्यामुळे शासनाने उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. परंतु, रुंदीकरणाचे कामही कासवगतीने होत असल्याची ओरड आहे. परिणामी, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.