शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पायात घुसलेली लोखंडी सळई यशस्वीरित्या काढली; वर्धा जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 12:15 IST

सायकल चालवताना पायात घुसलेली लोखंडी सळई काढून रुग्णाचा पाय वाचवण्यात आर्वी येथील डॉक्टरांना यश आले आहे.

ठळक मुद्देवाचवला रुग्णाचा पाय

पुुरुषोत्तम नागपुरेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सायकल चालवताना पायात घुसलेली लोखंडी सळई काढून रुग्णाचा पाय वाचवण्यात आर्वी येथील डॉक्टरांना यश आले आहे. विरुळ भागातील कुणाल प्रमोद कुडमेथी या १३ वर्षांच्या मुलाच्या पायात ही सळई मंगळवारी (दि. १०)

घुसली. सायकल शिकत असताना हा अपघात झाला. सायकल चालवताना तो खाली पडला आणि जमिनीवर असलेली ही गंजलेली सळई त्याच्या तळपायात शिरली. या विचित्र परिस्थितीत त्याला आर्वी येथील डॉ. रिपल राणे यांच्याकडे आणण्यात आले. त्याची पूर्ण तपासणी केल्यानंतर त्याच्या पायाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. त्यानुसार त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करून डॉ. राणे यांनी त्याच्या पायातील ती सळई बाहेर काढली. या संपूर्ण शस्त्रक्रियेत त्याच्या पायाला कुठलीही अन्य इजा होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला त्याच्या पायावर चालवण्यात आले. डॉक्टरांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे व त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

टॅग्स :AccidentअपघातHealthआरोग्य