शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

भर उन्हातही ग्रामस्थांचे श्रमदान

By admin | Updated: May 9, 2017 01:07 IST

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत आर्वी तालुक्यातील ५२ गावांनी सहभाग घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कविरुळ (आकाजी) : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत आर्वी तालुक्यातील ५२ गावांनी सहभाग घेतला आहे. गावाला पाणीदार करण्याच्या प्रयत्नात ग्रामस्थ रणरणत्या उन्हातही श्रमदान करीत आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेमुळे ग्रामस्थ आपसातील मतभेद विसरून कामाला लागले आहे. येथील सरपंच साधना उईके यांनी सहा महिन्याचे बाळ असताना श्रमदानात सहभाग घेतला. यामुळे ग्रामस्थांना प्रोत्साहन मिळत आहे. श्रमदानात गावातील तीन तलावांचे खोलीकरण करण्यात आले. यासह ग्रामस्थांनी नवीन तलाव खोदला. समतल चर, ३७ दगडी बांध, पाच हेक्टर शेती क्षेत्रात ढाळीचे बांध तयार करण्यात आले. चार हजार झाड लावण्याचे नियोजन असुन १ हजार ८०० खड्डे खोदण्यात आले. ९० शोषखड्डेही तयार केले. दोन नाल्यांचे खोलीकरण केले असून उत्पादक स्वरुपाची झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामसेवक अशोक बोबडे यांनी दिली. जितेंद्र जोशी यांचा संवादआर्वी - प्रसिद्ध सिनेअभिनेते जितेंद्र जोशी यांनी वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या नेरी (मिर्झापूर) या गावाला भेट देऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला. वॉटर कप स्पर्धेत ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेल्या कामाचे कौतुक केले. लोअर वर्धा प्रकल्पामुळे पुर्नवसित नेरी (मिर्झापूर) गावात पाणीटंचाई असल्यामुळे ग्रामस्थांनी पाण्याकरिता श्रमदानातून विहिर पुनर्भरण, शेततळे, शोषखड्डे, गाव तलाव, नालाबांध इत्यादी कामे पूर्ण केली आहे. सध्या नेरी तालुक्यात आघाडीवर आहे. सिनेअभिनेते जोशी यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे सभा घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, जन्माच्या आधिपासून तर मृत्यूनंतर पाणी महत्वाचे आहे. वॉटर कपमुळे जलसंधारणाबरोबर मन संधारणाचे काम होत, अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.