शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

कन्नमवारग्राम येथील तलावातील गाळ काढा

By admin | Updated: May 14, 2017 00:52 IST

येथील कन्नमवार तलाव बनून ३० ते ३९ वर्षाचा कालाविधी झाला. ठरवलेल्या प्रमाणे १०-१५ वर्ष

ग्रामस्थांसह शेतकऱ्यांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क कन्नमवारग्राम : येथील कन्नमवार तलाव बनून ३० ते ३९ वर्षाचा कालाविधी झाला. ठरवलेल्या प्रमाणे १०-१५ वर्ष शेतकऱ्यांना ४ ते ५ वेळा पाणी मिळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू व चना पिकाचे उत्पादन घेता आले. परंतु, याच तलावातील गाळ न काढण्यात आल्याने पाण्याची पातळी कमी झाली आहे. याकडे लक्ष देत तलावातील गाळ काढण्याची मागणी आहे. पूर्वी मुबलग पाणी मिळत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यंदा पाण्याची पातळीच कमी झाल्याने सिंचनासाठी पाणी अल्प प्रमाणात आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या तलावातील गाळ बऱ्याच वर्षांपासून काढण्यात आला नाही. तलावात पाण्याची पातळी बऱ्यापैकी असल्याचे दिसत असले तरी गत ३० वर्षाच्या काळात तलावात भरपूर गाळ साचला आहे. त्यामुळे सिंचनाचे क्षेत्रही घटले आहे. पूर्वी १४० ते १५० हेक्टर पर्यंत ओलीत होत होते. पण, आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी ३ ते ४ वेळाच पाणी मिळत आहे. पिकांना वेळीच पाणी मिळत नसल्याने उत्पादनातही घट येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची समस्य लक्षात घेत गाळ काढण्याची मागणी आहे.