शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील मंजूर कामांवरील स्थगिती उठणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

पवनार येथून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीला दिशा दिली आहे. ग्रामीण भागाचा विकास या उद्देशाने लेखाशीर्ष २५१५ ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा योजनेंतर्गत काही ठळक कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यांना ग्रामविकास विभागाकडून मंजुरीही प्रदान करण्यात आली आहे. काही कामे प्रगतिपथावर आहेत; पण त्यानंतर शासनाने काढलेला स्थगनादेश आदेश या कामांना थांबा देणारा ठरत आहे.

ठळक मुद्देपंकज भोयर : उपमुख्यमंत्र्यांशी केली सकारात्मक चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी काही महत्त्वाची कामे मंजूर करण्यात आली. नंतर याच कामांना काही कारणास्तव सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. ही कामे कशी महत्त्वपूर्ण आहे, शिवाय या विकासकामांवरील स्थगिती उठविल्यास जनतेच्या समस्या निकाली निघेल, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पटवून दिले. या विषयावर पालकमंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली.सेवाग्राम या गावातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्याला दिशा दिली. तर पवनार येथून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीला दिशा दिली आहे. ग्रामीण भागाचा विकास या उद्देशाने लेखाशीर्ष २५१५ ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा योजनेंतर्गत काही ठळक कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यांना ग्रामविकास विभागाकडून मंजुरीही प्रदान करण्यात आली आहे. काही कामे प्रगतिपथावर आहेत; पण त्यानंतर शासनाने काढलेला स्थगनादेश आदेश या कामांना थांबा देणारा ठरत आहे. सुमारे १० कोटींची ही कामे असून या कामांवरील स्थगिती हटवून वर्धा विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी भोयर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार