बलात्कार करून शुभांगी पिलाजी उईके हिची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात आदिवासी समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यातून इतर संघटना मात्र बेपत्ता होत्या. ...
येथील ग्रा.पं.च्या माध्यमातून गावात विविध विकास कामे करतेवेळी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याने ‘अल्लीपूर ग्रा.पं.मध्ये भ्रष्टाचाराचा भस्मासूर’ या मथळ्याखाली लोकमतने गुरूवार ५ एप्रिलला वृत्त प्रकाशित केले होते. ...
तालुक्याचे स्थळ असलेल्या देवळी येथील पुलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसमितीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस विक्रीकरिता आणतात; पण येथील व्यापाऱ्यांच्या मनमर्जीमुळे सध्या कापूस उत्पादकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी जगभरात साजरी करण्यात येत आहे. या जयंतीनिमित्त राज्यातील दुर्बल आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांकरिता ..... ...
काँग्रेस पक्षाची विचारसरणी, ध्येय धोरणे हेच या पक्षाचे मुख्य पाठबळ असून जातीयवादी पक्षांपासून समाजाला दूर ठेवण्याची ताकद फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येच आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. चारूलता ट ...
खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसुंद भागात होणारे वाघाचे हल्ले शेतकरी व गोपालकांच्या व्यवसायावर आलेले नवे संकट आहे. या भागात आतापर्यंत वाघाने पाळीव प्राण्यांवर हल्ले केले होते. ...
जिल्ह्याच्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरिता लेखी परीक्षा झाल्या. त्याची यादी गुरुवारी जाहीर झाली. यानंतर शुक्रवारी मुलाखती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ...
हिंगणघाट येथील भवन्स गिरधरदास विद्या मंदिरची विद्यार्थिनी शर्वरी संदीप मुडे हिने मुंबई येथील सायन्स टीचर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावित बाल वैज्ञानिक होण्याचा मान मिळविला. ...