सुरक्षित वाहतुकीकरिता सिमेंट तथा डांबरी रस्त्याला खिळ्यांनी ठोकून अॅक्टीव्ह लाईट अर्थात रेडीयमयुक्त दिशा निर्देशन करणारे सोलर पॅनलचे भू-दिवे तीन महिन्यांपूर्वी लावले होते. त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक पॅनेल्स आला रस्त्यावरून गायब झाले आहे. ...
इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या या काळात पुस्तक वाचनाची आवड कमी होत आहे. यामुळे पुस्तके हाताळणारे हात कमी होत आहे. हे हात वाचविण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील ११५ ग्रंथालयातून सुरू आहे. ...
ईसापूर येथील श्री साबाजी अॅग्रोटेक कारखान्याला आग लागली. यात सोयाबीन, तूर व पऱ्हाटीचे कुटार जळून भस्मसात झाले. ही आग शनिवारी दुपारी तीन वाजता लागुन रात्री उशीरापर्यंत धुमसत होती. यात कारखाना मालकाचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. ...
शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम येण्यास विलंब झाल्याने बँकांनी कर्जावर व्याजाची आकारणी केली. या व्याजाच्या रकमेचा वाद सुरू असताना नवा खरीप तोंडावर आला आहे. या खरीपाकरिता बँकांना कर्ज वाटपाचे नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...
शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवणासाठी मिळणारा निधी थेट बँक खात्यात (डीबीटी) जमा करण्याच्या विरोधात आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह, आदिवासी विद्यार्थी संघ व आॅल इंडिया इंडिजेनीयस स्टुडंट फेडरेशनच्यावतीने स्थानिक छत्रपती शिवाजी चौकातून जिल्हाधिकार ...
कठुआ येथील अल्पवयीन मुलीवर नराधमांनी केलेल्या अमानवीय अत्याचाराच्या निषेधार्थ येथील शेकडो नागरिकांनी व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी उशीरा कॅन्डल मार्च काढला. यावेळी आंदोलनकर्त्यांन आरोपी बलात्काऱ्यांना फा ...
हा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी त्यांनी याच ठिकाणावरून सूत्र हलविली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात लढा दिला आहे. ...
गावात दोन पाण्याच्या टाक्या असून एमजीपी व ग्रामपंचायत यांच्यात समन्वय नसल्याने गावातील लोकांना शुद्ध पाणी भेटत नव्हते. या संदर्भात गावातील लोकांच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे होत्या. ...
येथील नगरपंचायतीने दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातील दुकानदाराकडून कर वसूल करण्याचा वार्षिक ठेका एका कंत्राटदाराला दिला. त्याला प्रत्येक दुकानदाराकडून किती रक्कम घ्यायची हे निर्धारित असताना लहान-मोठ्या दुकानदाराकडून ठेकेदार दादागिरी करीत मनमानी वस ...
पाणी फाउंडेशनद्वारे आयोजियत वॉटर कप स्पर्धेत ईसापूर गावाने सहभाग घेतला आहे. गावातीला भविष्यात येणाऱ्या पाण्याच्या दुष्कळाशी दोनहात करण्याचे गावकºयांनी ठरविले आणि श्रमदानातून स्पर्धेचा बिगुल फुंकला. ...