मागील उन्हाळ्यातील जलाशयांची खालावलेली पातळी आणि दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे यावर्षी जलाशयाची पातळी सुधारेल की नाही, अशी शंका होती. पण; उशिरा का होईना आलेल्या दमदार पावसाने सर्वच जलाशय ओव्हरफ्लो करुनच उसंत घेतली. त्यामुळे नदी-नाल्यांनाही पूर आल ...
सोनेगाव (बाई) येथे यशोदा नदी व भदाडी नदीचा संगम असून त्या ठिकाणी यावर्षीच्या पुरामुळे चांगला वाळूसाठा झाला आहे. त्यामुळे वर्ध्यातील वाळूमाफियांनी आपला मोर्चा वळवित रात्री अवैध उपसा सुरू केला. याबाबत गावकऱ्यांनी तक्रार दिल्यानंतरही कारवाईकडे कानाडोळा ...
मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी केवळ नाममात्र शेतकऱ्यांना ४५ लाखांची रक्कम विमा कंपनीकडून देण्यात आली होती. त्यावेळी इक्को टोकीयो या कंपनीने तटपंजी रक्कम शेतकऱ्यांना दिल्याने पीक विमा ही योजना शेतकऱ्यांसाठी की निगरगठ्ठ विमा कंपन्यांसाठी ...
एसटी महामंडळाच्या वतीने पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येत असलेली व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम (व्हीटीएस) निवडणुकीपूर्वी मुंबई-पुणे मार्गावर राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, गावखेड्यापर्यंत पोहोचलेल्या एसटी थांब्याचे मॅपिंग करण्याचे आव्हान महामंडळ प ...
आर्वीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कृषी विकास शाखेने शेतकºयांवर थकीत असलेल्या कृषी कर्ज सक्तीने वसुल करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यावर्षीच्या निसर्ग कोपामुळे कृषी कर्ज थकले आहे. गृहकर्ज, सोने तारण व ट्रॅक्टर इत्याची कर्जाचे नियमित हप्ते भरत असतानाही ...
खंरीप हंगामामध्ये दीड महिना पाऊस उशिरा पडल्याने शेतकºयांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर आषाढ महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे या हंगामात प्रारंभी पावसाअभावी तर नंतर पावसामुळे पिकांची वाट लागली. दिवाळी आटोपली तरीही कापसाने बोंड ...
व्यापाऱ्यांचा शेतमाल मार्केट यार्डात टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांना मात्र शेतमाल रस्त्यावर टाकावा लागला आहे. अगोदरच परतीच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पाऊस येण्याची शक्यता असल्याने विक्रीसाठी आणलेला शेतमालही पाण्याने भिजण्याची भीती व्यक्त होऊ ल ...
प्राप्त माहितीनुसार, सोमवार ४ नोव्हेंबरला सकाळी काही नागरिक कोरा येथील लालनाला प्रकल्पाच्या भिंतीवरून जात असताना त्यांना तलावाच्या पाळी जवळ एक ३० ते ३५ वर्ष वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृत्यूदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांनी सदर माहिती ग्रामस्थांना ...
प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ४० वाय. ५३०९ क्रमांकाची बस आर्वीकडून वर्धेच्या दिशेने येत होती. सदर भरधाव बस पिंपळखुटा बस स्थानकाच्या जवळ आली असता सायकलने लाकडाची मोळी घेऊन जाणाऱ्या गणेशला बसने जबर धडक दिली. यात गणेश हा गंभीर जखमी झाला. ...