यंदाच्या खरीप हंगामातील जून महिन्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाला. त्यामुळे पेरणीस उशीर झाली. प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या व दुसºया आठवड्यात पेरणीस सुरुवात झाली. तालुक्यात जुलै ते आक्टोबरमध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी पाव ...
शासनाने प्रधानमंत्री जनधन योजना, मुद्रा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना तसेच शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबवून याच्याच आधारे शेतकऱ्यांचे उत्पन् ...
जिल्ह्यात रिलायंन्स जीओ कंपनीकडून ४ जी टॉवर व एजी २ ऑफीसच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.या बांधकामाकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांकडून परवानगीही देण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर बऱ्याच अडचणी येत असल्याची तक्रार कंपनीने केली आहे. ...
जवळपास ३४ वर्षांपूर्वी स्वीडनच्या डीन इंडिया कंपनीने डेटीनेटर बनविण्याकरिता याच परिसरातील ५३५ एकर जमीन विकत घेतली होती.परंतु मोठा कालावधी लोटला तरीही त्या जागेवर एकही उद्योग उभा न राहिल्याने ती जमीन ३३ वर्षे पडीत राहिली. त्यावर शेतकऱ्यांचा ताबा कायम ...
कारंजा (घा.) तालुक्यातील गवंडी येथील शेतकरी घनश्याम बारंगे यांनी सहा एकरात यावर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. यावर्षीच्या अतिपावसाने आधीच शेतकरी संकटात असताना ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन कापणी रखडल्याने शे ...
स्वांतत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते तर ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते, असे मौलिक विचार ‘जवाहरलाल नेहरु: स्वांतत्र्य लढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान’ या पुस्तकात सामावलेले आहे. या पुस्तकाचे लेखन लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वाद ...
शिवाजी चौक ते गांधी चौक हा आर्वी शहरातील सर्वात वर्दळीचा मार्ग आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत सतत या मार्गावर वाहनांची गर्दी पहावयास मिळते. मात्र हॉकर्सनी या मार्गावर अतिक्रमण केल्याने मार्ग अरुंद झाला होता. परिणामी या मार्गाने पायदळ चालनेही कठीण झाल ...
शेतकऱ्यांच्या हिताकरिता जंगलाला कुंपण घालण्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्या सरिता विजय गाखरे यांनी उपस्थित केला. त्याला सर्व सदस्यांनी सहमती दर्शवित ठराव घेण्यात आला. हा ठराव आता शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य नूतन र ...
सीसीआयद्वारा ८ टक्के आर्द्रता असलेला कापूस ५ हजार ५५० प्रती क्विंटल या दराने खरेदी करण्यात येत असून जास्तीत जास्त १२ टक्के आद्रता असलेला कापूस स्वीकारण्यात येत आहे. १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेचा कापूस खरेदी केला जात नाही. ८ टक्क्यांपेक्षा जास्त ...
या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता पुनर्वसन विभागाने चार पथक तयार करुन ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु केले आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात १९८२ मध्ये २२ गावातील घरे व शेतजमिनी संपादीत करण्यात आल्या. या प्रकल्प यावर्षीच ...