तस्मीया शेख आरिफ (९) असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. श्वानाच्या हल्ल्यात तब्बल १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून पिसाळलेल्या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहे. अनेक जण श्वानाच्या हल्ल्यात जखमी झाले आहे ...
टीईटी उत्तीर्ण नसलेल्या राज्यातील सुमारे ८ हजार शिक्षकांची सेवा समाप्त करून त्यांचे वेतन थांबविण्याबाबतचे प्राथमिक शिक्षण संचालकांनी २४ डिसेंबरला आदेश काढला आहे. तो आदेश तात्काळ रद्द करावा अशी मागणी करीत सदर आदेश फाडून निषेध नोंदविण्यात आला. हे आंदोल ...
सूरगाव शिवारातील सूर नदी तर महाकाळ येथील धाम नदीचे पात्र वाळूचा उपसा करण्यासाठी पोखरले जात आहे. नियमबाह्य वाळूचा उपसा करून तिच वाळू नागरिकांना चढ्या दराने विक्री केली जात आहे. वाळूमाफियांचा हा प्रकार दिवसाला व रात्रीला मनमर्जीने सुरू असताना कारवाईची ...
वारंवार जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊनही उपाययोजना होत नसल्याने स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्या नेतृत्वात मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निव ...
या शाळेमध्ये वर्गखोलीसोबतच परिसर सजावटीवर भर देण्यात आला. भित्तीपत्रकावर घोषवाक्ये, अभ्यासक्रमातील महत्त्वाचे मुद्दे, सण-उत्सव, दिनविशेष यापासून तर भाषा व गणिताचाही समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना खेळता-खेळता शिकता यावे हाच या मागचा उद्देश अस ...
वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून ६०.७३ किलोमीटरचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग गेला आहे. या महामार्गाकरिता या तिन्ही तालुक्यातील ६०२.९३ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून शेतकऱ्यांना सरळ खरेदीतून ३७९.८८ क ...
आर्थिक वर्ष २०१९-२० संपण्यापूर्वी वर्धा जिल्ह्यातील १ हजार ४७५ शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्या तसेच विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने विहित वेळेत शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शासनाच्या वेळोवेळी सूचनेनुसार सर्व शा ...
जिल्ह्यातील काही आगारात स्मार्ट कार्ड काढताना ज्येष्ठांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अमूक कागदपत्रे, तमूक कागदपत्रे आणण्याबाबत वेळेवर सांगितले जात आहे. त्यामुळे ज्येष्ठांना एकाच कामाकरिता वारंवार येरझारा कराव्या लागत आहेत. बोगस प्रवाशांना अट ...
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळलेल्या श्वानांची संख्या प्रचंड वाढली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांसह मॉर्न ...
जिल्ह्यात हत्येसह महिला अत्याचार घटनांत सातत्याने वाढ होणे, ही चिंतेची बाब मानली जात आहे. अल्पवयीन, तरुणी, विवाहित महिला इतकेच नव्हे तर अगदी चिमुकल्या मुलीवर अत्याचार करण्यापर्यंत नराधमांनी मजल गाठली आहे. शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थिनींना ...